Aurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. यामुळे विरोधी आणि सत्ताधारी नेते आक्रमक झाले आहे. यावर आता रामगिरी महाराजांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामगिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा रामगिरी महाराजांनी राष्ट्रगीताबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन आता जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये धर्मगुरू रामगिरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे' असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला. यानंतर आता रामगिरी महाराज यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये…
विधानसभेच्या रणधुमाळीला एकंदरीतच सुरूवात झाली आहे आणि सगळीकडेच आरोप-प्रत्यारोपाच्या खैरी सुरू झालेल्या दिसून येत आहेत. आता तर यामध्ये संतांचाही समावेश होताना दिसून येतोय. नुकतेच रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार…