FASTag Free Recharge : फक्त फोटो पाठवा आणि तुम्हाला FASTag फ्री रिचार्ज मिळणार... तुम्हाला हा कोणता फ्रॉड वाटेल. पण नाही ही योजना स्वतः NHAI ने नागरिकांसाठी आणली आहे. पण या…
BSNL Freedom Offer: सरकारी टेलिकॉम कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा फ्रीडम ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये यूजर्सना केवळ 1 रुपयांत नवीन सिम खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरबाबत…
Airtel Business: भारतामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता Airtel Business आणि ITI Limited यांनी डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे विविध…
Jio Airtel Recharge Price Hike: Jio आणि Airtel वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी रिचार्ज दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. दूरसंचार क्षेत्रातील अहवालानुसार, पुढील काही महिन्यांत प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या किमती वाढू…
BSNL Low Budget Plan : सध्या बाजारात अनेक महागडे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत कमी किंमतीत आवश्यक सुविधा देणारे पर्याय ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहेत.
Jio त्यांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक विविध फायदे ऑफर करते. पण आता कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे, ज्यामध्ये चक्क स्नॅपचॅट प्लसचे सब्सक्रिप्शन मोफत ऑफर केले जात आहे.…
Jio Recharge Plan : कमी किमतीत मिळणार फायदे जास्त! फक्त काॅलिंग आणि मेसेजेससाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी जिओचा हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरतो. जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.
Jio Youth and Gaming Plan: जिओने असा एक रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये बरेच फायदे ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनची…
Reliance Jio च्या 500 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 2GB डेली डेटा, अनलिमिटेड 5G, कॉलिंग आणि SMS सोबत YouTube Premium, Prime Video आणि Google Geminiसारखे प्रीमियम OTT व क्लाउड बेनिफिट्स मिळतात.
रिलायंस जियोच्या 579 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये सुमारे 56 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.
देशातील दुसरी मोठी खाजगी टेलिकॉम कंपनी Airtel ने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका टेलिकॉम कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या निर्णयामुळे यूजर्सना मोठा धक्का बसला…
जिओनंतर एइअरटेल ही भारतातील दुस री सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशभरात सर्वाधिक मोबाईल युजर्स एअरटेलशी जोडले गेले आहेत. एअरटेल रिचार्ज पॅक महाग झाला आहे.