ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई २.०७ टक्क्यांवर पोहोचली, जी मागील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये १.६१ टक्के होती. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई २ टक्के वरच्या किंवा खालच्या मर्यादेसह चार टक्के राखण्याची जबाबदारी दिली…
Retail Inflation: सामान्य माणसाला महागाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात अन्नपदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे, या महिन्यात भारतातील किरकोळ महागाई १.५५ टक्क्यांवर आली आहे.
आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दर्शवत आहेत की पुढेही हा ट्रेंड कायम राहील. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत सतत वाढ झाल्यानंतर, नोव्हेंबरपासून दर महिन्याला महागाई कमी होत आहे. काय झाल स्वस्त…
Retail Inflation: भाज्यांच्या किमतीत संमिश्र कल आहे, तर सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. म्हणजेच, अन्नधान्य महागाई स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, परंतु इतर गोष्टींची महागाई थोडी वाढू शकते. महागाईच्या दरात अन्नपदार्थांचा…
नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये महागाई कमी झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई डिसेंबरमध्ये ५.२२% पर्यंत खाली आली आहे. चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. नेमकं कारण काय?
किरकोळ महागाईने भारतीय रिझर्व्ह बँकेची मर्यादा ओलांडली आहे आणि 14 महिन्यांनंतर महागाईचा दर 6.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.
टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून गृहिणींचं कोलमडलेलं महिन्याचं बजेट देखील सुरळित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचा पुरवठा विस्कळीत…
जूनमध्ये ते ७.७५ टक्के होते. मे महिन्यात ते ७.९७ टक्के आणि एप्रिलमध्ये८.३८ टक्के होते. तथापि, किरकोळ महागाई सलग ८ महिने RBI च्या ६ टक्के च्या वरच्या मर्यादेच्या वर राहिली आहे.…