सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नवीन ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) मालिकेअंतर्गत जानेवारी २०२६ साठी किरकोळ महागाई दर २.७५% वर जाहीर केला आहे. गृहनिर्माण आणि अन्नदरावर दबाव कमी झाला आहे.
देशाच्या आर्थिक आघाडीवर अलीकडील सरकारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, जी किरकोळ महागाईत वाढ दर्शवते. सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर १.३३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
भारतात बँक कर्ज वाढ मजबूत राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या आठ महिन्यांत, म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत, एकूण बैंक कर्जे ७% ने वाढून १९५.२७३ अब्ज रुपयांवर पोहोचली. याबद्दल जाणून घ्या…
2025 मधील ऑक्टोबर महिन्याचा किरकोळ महागाईची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये किरकोळ महागाई अनेक वर्षानंतर सर्वात कमी आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती घसरल्या असून तेल महागले आहे. जाणून घेऊया सविस्तर..
Retail Inflation: किरकोळ महागाई दर हा एक आर्थिक निर्देशक आहे जो ग्राहक पातळीवर वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये सरासरी वाढ मोजतो. भारतात, तो सहसा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित मोजला…
ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई २.०७ टक्क्यांवर पोहोचली, जी मागील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये १.६१ टक्के होती. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाई २ टक्के वरच्या किंवा खालच्या मर्यादेसह चार टक्के राखण्याची जबाबदारी दिली…
Retail Inflation: सामान्य माणसाला महागाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात अन्नपदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे, या महिन्यात भारतातील किरकोळ महागाई १.५५ टक्क्यांवर आली आहे.
आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दर्शवत आहेत की पुढेही हा ट्रेंड कायम राहील. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत सतत वाढ झाल्यानंतर, नोव्हेंबरपासून दर महिन्याला महागाई कमी होत आहे. काय झाल स्वस्त…
Retail Inflation: भाज्यांच्या किमतीत संमिश्र कल आहे, तर सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. म्हणजेच, अन्नधान्य महागाई स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, परंतु इतर गोष्टींची महागाई थोडी वाढू शकते. महागाईच्या दरात अन्नपदार्थांचा…
नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये महागाई कमी झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई डिसेंबरमध्ये ५.२२% पर्यंत खाली आली आहे. चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. नेमकं कारण काय?
किरकोळ महागाईने भारतीय रिझर्व्ह बँकेची मर्यादा ओलांडली आहे आणि 14 महिन्यांनंतर महागाईचा दर 6.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.
टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून गृहिणींचं कोलमडलेलं महिन्याचं बजेट देखील सुरळित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्यांचा पुरवठा विस्कळीत…
जूनमध्ये ते ७.७५ टक्के होते. मे महिन्यात ते ७.९७ टक्के आणि एप्रिलमध्ये८.३८ टक्के होते. तथापि, किरकोळ महागाई सलग ८ महिने RBI च्या ६ टक्के च्या वरच्या मर्यादेच्या वर राहिली आहे.…