बुलढाणा जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 20 प्राथमिक शाळांमधील सुमारे 35 शिक्षकांना कमी पटसंख्येस जबाबदार धरून निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
एकीकडे कमी पटसंख्येमुळे शाळांचे समायोजन सुरू असतानाच राज्यातील तब्बल 8 हजार 213 गावांमध्ये अजूनही प्राथमिक शिक्षण देणारी एकाही शाळा अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे.
२०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही केवळ ११ हजार ३४१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. परिणामी ६ हजार २११ जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा २ मधील ९५५ विद्यार्थ्यांसाठी ८ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान प्रवेश फेरी सुरू आहे. पात्र पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा.
शालेय विद्यार्थांसाठी एक मोठी बातमी आहे. यापुढे सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत पास व्हावं लागणार आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसाव लागणार आहे.
9 फेब्रुवारी राज्य सरकारने, शासकीय किंवा अनुदानित शाळांच्या 1 किलोमीटर परिसरातील खासगी विनाअनुदानित शाळांना 25 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद रद्द केली. 15 एप्रिल 2024 रोजी शिक्षण संचालकांनी यासंदर्भात परिपत्रकही…
बीसीएची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्यामुळे परीक्षेला बसण्याकरिता अंतरिम जामीन देण्यात यावा किंवा कारागृह ते परीक्षा केंद्र यादरम्यान लागणाऱ्या पोलीस सुरक्षेचे शुल्क माफ करण्याची मागणी आरोपीने केली होती.