लॉकडाऊनच्या कालवधीपासून शहरातून अल्पवयीन मुलं मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. 'नन्हे फरिश्ते' या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ८८ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका केली आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) पुन्हा एकदा आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांचे प्राण वाचवले आणि धावत्या गाडीत सुरक्षित प्रसूती घडवून आणली.
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाडवी आणि उपनिरीक्षक सुनील लोणकर उपस्थित होते.
आरपीएफ (RPF) जवान पुढे येतो आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो. सुरुवातीला महिलेला भीती वाटते की चोराने तिचा फोन घेतला असेल, परंतु पुढच्याच क्षणी....