ज्यांना गेले तीन वर्षात सत्तेत भागीदारी दिली, त्याच लोकांनी जनतेची ऐनवेळी साथ सोडली. मात्र, आता निवडून येणे शक्य नसल्याचे त्यांना दिसू लागल्यानेच त्यांनी जनतेचे उंबरे झिजवले.
सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढाची जनता समाधान आवताडेकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत. २२ गावांमध्ये समाधान आवताडे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसून आले.
भाजपाने ज्या ज्या वेळी संघी दिली त्या त्यावेळी निवडणूक लढविली. यावेळी देखील कार्यकत्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आपण गावभेट दौरे केले. पक्ष आणि निष्ठा महत्वाची आहे.असे…
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केलेले भाषण…