बीएसएनएल सध्या ग्राहकांच्या संख्येत घट होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी, बीएसएनएलने हे पाऊल उचलले आहे. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलला वेग आणि सेवा गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे.
लाखो लोकांना इंटरनेटचा सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी सरकारने इंटरनेटसंबंधित नवीन नियम जारी केले आहेत. यानुसार, डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी मालमत्तांचे रेटिंग व्यवस्थापित करण्यासाठी TRAI द्वारे रेटिंग प्लॅटफॉर्म स्थापित होईल.
'डिजिटल इंडिया फंड'साठी केंद्र सरकारकडून एकूण 80,000 कोटी रुपयांची रक्कम जारी केली जाणार आहे. ज्यामुळे शहरी भागात दूरसंचार सेवांमध्ये आणखी सुधारणा होण्यास मदत होणार आहे. असे केंद्रिय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य…
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकृत सुत्रांनी सांगितले की, अदानी डेटा नेटवर्क्सला यूएल (एएस) प्राप्त झाला आहे. सोमवारी हा परवाना अदानी समूहाला देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र,…