भारतामधील एका राज्यात एचाआयव्हीबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. या राज्यात विद्यार्थ्यांमध्ये एचाआयव्ही संक्रमण वाढत असून तब्बल ८२८ विद्यार्थी एचाआयव्ही संक्रमित आढळले असून त्यातील ४७ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहे.
माणिक साहा यांनी त्रिपुराचे, कॉनरॅड संगमा यांनी मेघालयचे आणि नेइफिन रियो यांनी नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने ईशान्य भारतातील या तिन्ही राज्यांत नवी सरकारे सत्तेत आली आहेत. या तिन्ही शपथविधी…
नागालँडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजप 60 पैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफला येथे 6 जागा मिळत आहेत तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.
बिप्लब देवब यांचे वडील दिवंगत हिरुधन देब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राज्यातील आणि राज्याबाहेरच्या संतांच्या उपस्थितीत पूजा होणार होती. त्याची तयारी सुरू होती. त्याचवेळी काही समाजकंटकांनी हा हल्ला केला. एका विशिष्ट…
अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि त्रिपुरा (Tripura) ही दोन राज्ये सक्रीय कोरोना रुग्णांपासून मुक्त (Corona Free States) झाली आहेत. अरुणाचल प्रदेश शनिवारी रात्री सक्रीय केसेसपासून मुक्त झाले तर त्रिपुरा आठवडाभरापूर्वीचे…