राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न महायुतीसह महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना सतावत आहे. यावर आता…
विधानसभा निवडणुकीला फारच कमीच अवधी शिल्लक आहे. येत्या 30 ते 40 दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते का, अशी चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, आता ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी निवडणूकीपूर्णी मोठी घोषणा केली आहे. लोकसभेमध्ये हारल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.