यन पूल सध्या बंद असल्यामुळे BKC परिसरात एकेरी वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे तोडगा म्हणून सायकल ट्रॅक हटवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला…
उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरीतून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देणार असल्याचा इशारा दिला होता.. त्यांच्या मते, उद्धव सेनेतील जवळपास 450 कार्यकर्ते आज पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवकांवर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती, असे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले.