Avoid These Vegetable in Monsoon: पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी आणि जंतूंच्या वाढीमुळे काही भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. या ऋतूत कोणत्या भाज्या टाळाव्यात आणि सुरक्षित आहारासाठी कोणती काळजी…
देशभरातील अनेक शेतकरी शेतीमध्ये (Agriculture Sector) अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. सातत्याने यामध्ये बदल झालेले दिसून आले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना, पीक विमा यांसारख्या नवनवीन योजना देखील…
चंपाषष्ठीनिमित्त कांदापात, मेथीला मागणी वाढली आहे. मेथीची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांदापातीच्या एका जुडीला ३० रुपये दर मिळाले. मेथीच्या एका जुडीला ३० ते ३५…
पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नये कारण कीटक यामध्ये आपले घर बनवतात.त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढतात.