विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच पराभवानंतर संवाद साधला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला उधाण आले आहे. महायुतीने एकत्र राहू तर सुरक्षित राहू अशा आशयाचे नारे दिले आहेत. पण खरंच रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे कोणी सुरक्षित आहे का?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर मतदारांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध होत असून व्हायरल होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे. जाहीरनाम्यांमधून आश्वासनांचा पाऊस पडतोय. पण मतदार कोणाला संधी देणार याची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव मतदारसंघामध्ये डिंभे धरणाच्या बोगद्यावरुन राजकारण तापले आहे. यावरुन दिलीप वळसे पाटील यांनी थेट आव्हान दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आता नाराजीनाट्य सुरु आहे. आता मिरा भाईंदर मतदारसंघातील विद्यमान महिला आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण महायुतीमध्ये या ठिकाणी बंडखोरी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी राज्यामध्ये येणार आहेत. मोदी हा महाराष्ट्र दौरा चर्चेचा विषय ठरला असून ते आठ दिवस महाराष्ट्रामध्ये असणार आहेत.
अजित पवार हे जोरदार प्रचार करत आहेत. सोशल मीडियाचा ताकदीने वापर करुन मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न नेत्यांचा सुरु आहे. आता अजित पवार यांनी आपल्या जाहिरातीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे.
राज्यामध्ये शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले जात आहेत. तर दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद पडताना दिसत आहेत. महायुतीचे सर्व प्रमुख नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले आहेत.
विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून पक्ष उमेदवार जाहीर करत आहे. पण जागावाटपावरुन नाराज होऊन संभाजी ब्रिगेडने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याचे ठरवले आहे.
पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघातील काही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. यामध्ये बहुप्रतिक्षित अशा कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची अद्याप प्रतिक्षा लागली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार होती. आता जरांगे पाटील यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आता भाजप नेते व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची शिवतीर्थावर भेट होणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष हा पूर्ण ताकदीने सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. यानंतर आता उमेदवारांची चाचपणी सुरु असून अमित ठाकरे यांचा मतदारसंघ ठरला आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. दीपक मानकर नाराज असून त्यांच्या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून तयारी सुरु आहे. आता महाविकास आघाडीची तयारी सुरु असून समाजवादी पक्षाने देखील जागांवर दावा केला आहे. यासाठी अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आल्यामुळे पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन राजकारण रंगले असून शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांवरुन पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत 600 पदाधिकाऱ्यांनी देखील…
Jharkhand Assembly Elections 2024 dates LIVE Updates : केंद्रीय निवडणूक मुख्य अधिकारी राजीव कुमार यांनी निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुकींची घोषणा झाली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकांची तारीख…