११ वर्षांत, अत्याधिक गरिबीत जगणाऱ्या लोकांची संख्या ३४४.४७ दशलक्ष (३४.४४ कोटी) वरून ७५.२४ दशलक्ष (७.५२ कोटी) पर्यंत कमी झाली आहे. अशाप्रकारे, २६९ दशलक्ष किंवा सुमारे २७ कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून…
Indus Waters Treaty: भारत आणि पाकिस्तानने जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली. याअंतर्गत, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी दोन्ही देशांमध्ये विभागले गेले. पण २४ एप्रिल रोजी भारताने…
World Bank Lowers India's FY26 Growth: जागतिक विकासदरात मंदी आल्यामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. RBI आणि फीच रेटिंग्सने भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी होता.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला 2019 साली महापुराने प्रचंड नुकसान केले होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका दरवर्षी सहन करावा लागत होता. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत होती.