मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधवांच्या बोटी हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्थगिती दिली आहे. "मुंबई सर्वप्रथम कोळी बांधवांचीच आहे" असे म्हणत त्यांनी बीएमसीला कडक निर्देश दिले.
Shreyas Iyer News: भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने मुंबईतील वर्ली येथील 'आर्टेसिया' टॉवरमध्ये ३ वर्षांसाठी तब्बल ७.१४ कोटी रुपये एकूण भाड्याने एक आलिशान घर घेतले आहे.
मुंबईतील वरळीतील चेंबर्स बिल्डिंगमध्ये घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. चिराग नावाचा मध्यमवर्गीय मुलगा वॉटर प्युरिफायर विकतो, पण तीन महिन्यांत त्याला एकही सेल नाही.
वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी आपला बालेकिल्ला राखला आहे. सातपैकी सहा जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला असून, एका जागेवर बंडखोरीमुळे मनसेचा पराभव आणि शिंदे गटाचा विजय झाला आहे.
मुंबईकरांसाठी खास क्षण! पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा डॉल्फिनचे भारतात आगमन, वरळी सी फेसवर दिसला माशांचा अद्भुत खेळ. अनेकांनी हे दृष्य इंटरनेटवर शेअर केले असून याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
वरळी येथील शिबिरात एकूण ३२२ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये पाणीपुरवठा, गटारसफाई, पुनर्विकासातील अडचणी, स्वच्छता, शासकीय दाखले, रेशन कार्ड, स्थानिक पायाभूत सुविधा अशा मूलभूत विषयांचा समावेश होता.
लवकरच दक्षिण मुंबई मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. १० एप्रिल रोजी मेट्रो ३ वर आरे ते वरळी यादरम्यान मेट्रो धावणार असल्याचे समोर आलेय. १० एप्रिलपासून मुंबईकरांना गर्दी आणि गोंगाटाशिवाय थेट भुयारी…