भारतातील कृषी सुधारणा, युवा रोजगार, कौशल्ये, पायाभूत सुविधा आणि मध्यमवर्गाला कर सवलतीद्वारे २०२६-२७ चा अर्थसंकल्प भारताच्या 'विकसित भारत २०२७' या दृष्टिकोनाला कशी गती प्रदान करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले…
जगभरातील 45 कोटी तरुण (15-24 वयोगटातील) शिक्षण, प्रशिक्षण किंवा रोजगाराविना आहेत. हीच बाब लक्षात घेत तरुणांच्या सुप्त गुणांना व्यसपीठ मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
केंद्रशासित प्रदेशांनी परिषद स्थापन केलेली नाही. २०१९-२० या आर्थिक वर्षात औद्योगिक आस्थापनांना प्रशिक्षणार्थी पदासाठी आर्थिक प्रोत्साहन देताना उमेदवारांच्या संख्येचे लक्ष्य २.३ लाखांवरून ५० लाख करण्यात आले.