मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. एलपीजी गॅस दरात मोठी वाढ झाली आहे. ठाण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. यासंदर्भात हॉटेल असोसिएशनच्या सदस्यांकडून त्यांच्या समस्याच जाणून घेतल्या आहेत नवराष्ट्रच्या प्रतिनिधी श्रुती चव्हाण यांनी…
मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. एलपीजी गॅस दरात मोठी वाढ झाली आहे. ठाण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. यासंदर्भात हॉटेल असोसिएशनच्या सदस्यांकडून त्यांच्या समस्याच जाणून घेतल्या आहेत नवराष्ट्रच्या प्रतिनिधी श्रुती चव्हाण यांनी…






