कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला आवाज नव्हता, म्हणून सभागृहात त्यांची बाजू घेतली. सरकारने तत्काळ मान्यता दिली. ही रक्कम आली, त्यानंतर विम्याची रक्कम येईल, त्यानंतर सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करायची आहे. मात्र हे पैसे केव्हा येणार याबाबत उद्या पुरवणी मागणी मध्ये विचारणार.
कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला आवाज नव्हता, म्हणून सभागृहात त्यांची बाजू घेतली. सरकारने तत्काळ मान्यता दिली. ही रक्कम आली, त्यानंतर विम्याची रक्कम येईल, त्यानंतर सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करायची आहे. मात्र हे पैसे केव्हा येणार याबाबत उद्या पुरवणी मागणी मध्ये विचारणार.






