• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • An Increase In Per Capita Income Of 2000 Over The Next Five Years

पुढील पाच वर्षात दरडोई उत्पन्नात होणार $२०००ची वाढ; अर्थमंत्र्यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेत केले संबोधन

येते दशक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फार महत्वाचे असल्याचे देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे. देशाच्या दरडोई उत्पन्नात सुमारे $२००० इतकी वाढ होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 05, 2024 | 11:03 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कौटिल्य आर्थिक परिषदेमध्ये देशाच्या केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या भूमिका मांडल्या आहेत. पुढील काही वर्षांमध्ये भारत देश अर्थामध्ये फार उज्वल होण्याच्या दिशेने असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या देशाचा प्रति व्यक्ती उत्पन्न $2,730 आहे. पुढील पाच वर्षांमध्ये यात $2000 ने वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसचे देशातील सामान्य लोकांचे जीवनमानात या दशकात अनेक बदल घडून येण्याचे सांगितले आहे. एकंदरीत, बदलती जीवनशैली देशातील सामान्य कुटुंबाच्या अर्थवार परिणाम घडवून आणणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. या भाष्यादरम्यान, त्यांनी गेल्या पाच वर्षातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे प्रदर्शनाचा आढावा घेतला आहे.

हे देखील वाचा : 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले; देशाला तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था बनवणार – मोदी

कौटिल्य आर्थिक परिषदेत सगळ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या कि, गेल्या पाच वर्षांत भारताने 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि या कालावधीत उच्च आर्थिक वाढ कायम राखली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे कि, देशाला वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त झाले आहे. उत्पन्न असमानतेचे मोजमाप करण्यासाठी संशोधनात प्राप्त झालेले जीनी गुणांक देशातील ग्रामदिन क्षेत्रामध्ये 0.283 वरून 0.266 वर घसरला आहे. तर शरि भागामध्ये याचे प्रमाण 0.363 वरून 0.314 वर घसरून आले आहे. तसेच या भाष्यादरम्यान, त्यांनी भविष्यात येणाऱ्या अडचणींविषयी सूचित केले आहे. तसेच सगळ्यांना सावध होण्यास सांगितले आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताची आर्थिक वाढ जरी पुढे सुरू राहणार असली तरी जागतिक परिस्थिती बदलत आहे. त्यामुळे आव्हाने आणि संधी दोन्ही निर्माण होतील. भारताला आपल्या देशांतर्गत क्षमता वाढवून शाश्वत विकास साधावा लागेल. तसेच, त्यांनी युवा लोकसंख्येच्या महत्त्वावर जोर देत सांगितले की, या दशकात देशाला प्रगतीसाठी युवा पिढी महत्त्वाची ठरेल.

हे देखील वाचा :रतन टाटांनी ‘या’ कंपनीतून कमावला 23 हजार टक्के नफा; आता कमी केली हिस्सेदारी!

भारतामध्ये युवा लोकांख्या अफाट आहे. २४ वर्षांखाली आयु असलेले उमेदवारांचे देशातील लोकसंख्येचे प्रमाण ४३% आहे. भविष्यात खरेदी वाढवण्यासाठी ही पिढी फार महत्वाची ठरणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. काही वर्षांमध्ये ही पिढी आर्थिकदृष्ट्या प्रबळ आणि सक्रिय होईल आणि याच देशाच्या अर्थव्यवस्थेला अफाट फायदे होणार असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे.

Web Title: An increase in per capita income of 2000 over the next five years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 11:03 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.