फोटो सौजन्य: iStock
देशाच्या विकासात तरुण वर्ग खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. जर देशातील तरुण सक्षम असेल तरच देश सक्षम होईल. हीच बाब लक्षात घेऊन यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. पुढील पाच वर्षात सरकार विद्यार्थ्यांना दहा हजार फेलोशिप देणार आहे. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी ही फेलोशिप असणार आहे. यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट केली जाईल.