• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • What Change Is Made In 9th And 10th

दहावीच्या अभ्यासक्रमात करण्यात आला बदल; विषयांची संख्या वाढणार?

दहावी तसेच नववीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. नवीव शैक्षणिक धोरणांच्या अनुसार हा बदल करण्यात आलेला आहे. तसेच दहावी आणि नववीच्या अभ्यासक्रमातील विषयांची संख्या वाढवण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 18, 2024 | 03:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यभरात विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलेला नियमित प्रश्न असतो तो म्हणजे विद्यार्थ्यांचे खांद्यावरचे वजन केव्हा कमी होणार? दरवर्षी असा प्रश्न पालकांद्वारे केला जातो. शासनदेखील याबद्दल नियमित हालचाली करण्यास प्रयत्नशील असते. काही मुले तर आपल्या वजनापेक्षा जास्त अभ्यासाचे वजन पाठीवर घेऊन फिरतात. जास्त भार उचल्याने कधी कधी त्रास किंवा दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामध्ये शासनाचा नवा निर्णय आला आहे. याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भार तर पडणारच आहे. पर्णातू, त्याचबरोबर त्यांच्या पाठीवरील वजनामध्ये देखील वाढ होणार आहे.

हे देखील वाचा : मुंबईत RRB ची बंपर भरती; २० ऑक्टोबरपर्यंत करता येईल अर्ज

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा निर्णयजाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत, नववी तसेच दहावीसाठी विद्यार्थी जास्तीत जास्त ७ ते ८ विषय अभ्यासत होते. परंतु, आता यामध्ये वाढ झाली आहे. आता नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना जास्त विषय अभ्यासावे लागणार आहेत. वाढते विषय शाळेच्या वेळेच्या वाढीलाही कारणीभूत ठरण्याची अफाट शक्यता आहे. नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात आता आणखीन काही नव्या विषयांची भर पडून, विद्यार्थ्यांना आता १५ विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे.

यामध्ये विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र तसेच शारीरिक शिक्षणसारख्या विषयांचा समावेश तर आहेच. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तीन भाषांचे शिक्षण दिले जाणार आहे. या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीय मुळाच्या असणार आहरेत. महत्वाची बाब अशी आहे कि, कालपर्यंत विद्यार्थ्यांना स्काऊट तसेच गाईडसारखे विषय ऑप्शनल होते. परंतु, जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, विद्यार्थ्यांना हे विषय आता बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्काऊट तसेच गाईडसारख्या विषयांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे.

हे देखील वाचा : आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज

नवीन शैक्षणिक धोरणांच्या अनुसार हा बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नववीच्या विद्यार्थ्यांना आता शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य या व्यवसायांबद्दल शिकवले जाईल. तर १० वीच्या विद्यार्थ्यांना बागकाम, सुतारकाम, परिचर्याच्या कामांची ओळख करून देण्यात येणार आहे. एकंदरीत, NEP विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीवर भर देत आहे. तसेच विद्यार्थ्यांना कला क्षेत्रामध्ये पारंगत करण्यावर भर देण्यात येणार आहे. एकंदरीत, या विषयांमध्ये तीन भाषा तर सात मुख्य विषय असणार आहेत. गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान, संगणक शास्त्र, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षण असे विषय असतील.

Web Title: What change is made in 9th and 10th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 03:25 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.