Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मात्र नेताजींच्या अस्थी आजही विदेशात, ‘वाचा’ कुठे आहेत अस्थी?

नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. नेताजींच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त भारताने नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे. तसेच भारताला अस्थी देण्याची मागणी त्यांनी जपान सरकारलाही केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 15, 2022 | 08:42 PM
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मात्र नेताजींच्या अस्थी आजही विदेशात, ‘वाचा’ कुठे आहेत अस्थी?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य होऊन आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, (Independence Day) संपूर्ण देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka amrit mahostav) साजरा करत असताना, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांची आठवण होणे स्वाभिवक आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नेताजी सुभाष चंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाला. तैवानमध्ये त्यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यांचे अवशेष सप्टेंबर १९४५ पासून टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात जनत करण्यात आले आहेत.

दरम्यान, आजच्या दिवशी अनेक स्वातंत्र्यसैनिकांची आठवण व त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना आहे, याच धरतीवर सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस फाफ (Daughter of Subhas Chandra Bose Anita Bose) यांनी भारत सरकारकडे महत्त्वाची विनंती केली आहे. नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची विनंती त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. नेताजींच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त भारताने नेताजींच्या अस्थी भारतात आणाव्यात अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे. तसेच भारताला अस्थी देण्याची मागणी त्यांनी जपान सरकारलाही केली आहे. त्यामुळं आगामी काळात नेताजींच्या अस्थी भारतात येण्याचा मार्ग मोकळा आहे. (Daughter of Subhas Chandra Bose appeals to PM Modi to bring his ‘mortal remains’ from Japan)

Web Title: Daughter of subhas chandra bose appeals to modi to bring his mortal remains from japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2022 | 08:38 PM

Topics:  

  • Independence Day
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Netaji Subhash Chandra Bose

संबंधित बातम्या

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
1

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
2

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
3

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
4

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.