Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फ्लाईटला १५ मिनिटे उशीर झाला तरी…”; Indigo Crisis वरून ‘डीजीसीए’ने दिला ‘हा’ इशारा

इंडिगो कंपनीच्या सावल्या गोंधळाचे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात पोचले आहे. दरम्यान डीजीसीएने देखील यामध्ये आवश्यक पावले उचलली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 11, 2025 | 02:55 PM
“फ्लाईटला १५ मिनिटे उशीर झाला तरी…”; Indigo Crisis वरून ‘डीजीसीए’ने दिला ‘हा’ इशारा
Follow Us
Close
Follow Us:

इंडिगोने ६१० कोटींचा दिला परतावा
इंडिगोची स्थिती हळूहळू पूर्वपदावर
डीजीसीएने दिला चौकशीचा इशारा

इंडिगो कंपनीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका लाखो प्रवाशाना बसला आहे. दरम्यान याबाबत केंद्र सरकारने आवश्यक ती कारवाई केली आहे. इंडिगो कंपनीच्या सावल्या गोंधळाचे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात पोचले आहे. दरम्यान डीजीसीएने देखील यामध्ये आवश्यक पावले उचलली आहेत. दरम्यान आता इंडिगोची स्थिती पूर्वपदावर येत आहे. भविष्यात अशी स्थिती येऊ नये म्ह्णून डीजीसीएने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. वारंवार उड्डाणे रद्द होणे, उड्डाणे उशिरा होणे, अलीकडेच सुरक्षेशी संबंधित घटनांमुळे डीजीसीएने महत्वाचे बदल केले आहेत.

केंद्र सरकारने दिले महत्वाचे आदेश

१२ पानांचे नवीन आदेशांनुसार, तांत्रिक कारण किंवा त्यापेक्षा अधिक उशीर झालेल्या कोणत्याही नियोजित फ्लॅटची चौकशी केली जाणार आहे. हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. उशीर होण्याचे कारण याचे स्पष्टीकरण आता कंपनीला द्यावे लागणार आहे. भविष्यात अशी कोणीतही चूक पुन्हा होऊ नये म्हणून म्हणून कोणते उपाय केले आहेत, फ्लाईटला उशीर किंवा काही अडचण असल्यास फोनवरून माहिती द्यावी लागणार आहे. तसेच पुढील तीन दिवसांमध्ये त्याचा विशेष अहवाल देखील द्यावा लागणार आहे.

Indigo संपणार? केंद्र सरकार करणार कडक कारवाई; DGCA ने दिले ‘हे’ अत्यंत महत्वाचे आदेश

Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

इंडिगो सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. केंद्र सरकारने इंडिगोची उड्डाणे 5 टक्क्याने कमी केली आहेत. दरम्यान हायकोर्टात याबाबतीत आज सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने अशी स्थिती निर्माण का होऊ दिली असा थेट प्रश्न विचारला आहे. अन्य विमान कंपन्यांना 40 हजारांपर्यंत तिकीट दर वाढवण्याची सूट कशी मिळाली? तुम्ही नेमके काय करता होता? असे म्हणत हायकोर्टाने सरकारला फटकारले आहे.

‘एवढा वेळ तुम्ही काय…’; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

अशा संकटांमुळे केवळ प्रवाशांना त्रास होत नाही तर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. डिजीसीएच्या नियमानुसार, प्रवाशांना परतावा दिला जावा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच परतावा इंडिगो एअरलाईन्सला परतावा देण्याची प्रक्रिया वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Dgca take strict action against flight 15 delayed benefits of passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Central government
  • IndiGo
  • Indigo Crisis

संबंधित बातम्या

IndiGo flight bomb threat: कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
1

IndiGo flight bomb threat: कुवेतहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

जनगणनेचा पुन्हा अडणार मध्येच घोडे? ओबीसी प्रवर्गाला घरकुल सर्वेक्षणातून वगळण्याचा निर्णय
2

जनगणनेचा पुन्हा अडणार मध्येच घोडे? ओबीसी प्रवर्गाला घरकुल सर्वेक्षणातून वगळण्याचा निर्णय

Air Travel Expensive : नवी मुंबई ते दिल्ली तिकीटाचे दर 15000 रुपये, सलग सुट्ट्यांमुळे हवाई प्रवास महागला
3

Air Travel Expensive : नवी मुंबई ते दिल्ली तिकीटाचे दर 15000 रुपये, सलग सुट्ट्यांमुळे हवाई प्रवास महागला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.