Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील बेरोजगारी गंभीर समस्या, आगामी काळात बेरोजगारी वाढण्याची शक्यता – रघुराम राजन

देशातील बेरोजगारी व अर्थव्यवस्था (Unemployment and economy) यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी भाष्य केलं आहे. कोरोनाकाळात अनेक कंपन्या बंद झाल्यामुळं त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच पण देशात बेरोजगारी वाढली आहे, असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मांडलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 03, 2022 | 02:46 PM
देशातील बेरोजगारी गंभीर समस्या, आगामी काळात बेरोजगारी वाढण्याची शक्यता – रघुराम राजन
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशात मार्च 2020 पासून कोरोनामुळं टाळेबंदी (Corona and lockdowan) करावी लागली होती. दरम्यानच्या काळात संपूर्ण जगाला कोरोना आणि टाळेबंदी या संकटाला सामोरी जावे लागले होते. याचा परिणाम प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर पाहयला मिळाला. सध्या जागतिक अर्थव्यवस्था (Economy) अनेक संकटातून जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. परिणामी महागाई, दैनंदिव वस्तुचे दर कमालीचे वाढले. याव्यतिरिक्त अनेक कंपन्यांना बंद झाल्यामुळं त्यांना टाळे लावावे लागले, त्यामुळं कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले. तसेच बरोजगारीत (Unemployment) वाढ झाली. लोकांना हात काम नाही त्यामुळं कित्येकांनी आत्महत्या केली. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शाळा सोडणाऱ्याची संख्या वाढेल, तसेच तरुण नोकरीसाठी बाहेर पडतील. पण स्पर्धा खूप वाढलेली असेल. त्यामुळं भविष्यात सुद्धा बेरोजगारीच प्रश्न गंभीर होऊ शकतो असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी म्हटलं आहे.

[read_also content=”मंत्रिमंडळ दोघांचेच, मात्र मागील एक महिन्यात शासन निर्णय साडे सातशे https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-ministers-only-two-persons-but-government-decision-above-seven-hundred-311418.html”]

दरम्यान, देशातील बेरोजगारी व अर्थव्यवस्था (Unemployment and economy) यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी भाष्य केलं आहे. कोरोनाकाळात अनेक कंपन्या बंद झाल्यामुळं त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच पण देशात बेरोजगारी वाढली आहे, असं मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मांडलं आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांत भारतात ज्या प्रकारच्या नोकऱ्यांची (Jobs) गरज वाढली आहे, त्यासाठी सध्या सुरू असलेली वाढ अपुरी आहे. आपल्या लोकांचं शिक्षण आणि कौशल्य आपल्याला वाढवावं लागेल, असं सुद्धा भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी म्हटलं.

Web Title: India unemployment big problem if condition is same then will be unemployment issue increse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2022 | 02:46 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Raghuram Rajan
  • RBI

संबंधित बातम्या

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?
1

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
2

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! वाचा सविस्तर अहवाल
3

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार? सामान्यांचे डोळे आरबीआयच्या पतधोरणाकडे! वाचा सविस्तर अहवाल

Stock Market News: RBI चा मोठा निर्णय, Capital Market नियमांना 1 जुलैपर्यंत मुदतवाढ
4

Stock Market News: RBI चा मोठा निर्णय, Capital Market नियमांना 1 जुलैपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.