Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य प्रदेश, राजस्थान-छत्तीसगडमध्ये भाजपकडून हरल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?

देशातील चार राज्यांच्या निवडणूक निकाल हाती आले असून मध्य प्रदेश, राजस्थान-छत्तीसगडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. याबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हा जनादेश आनंदाने स्वीकारतो पण विचारधारेचा लढा सुरूच राहील.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 04, 2023 | 10:08 AM
मध्य प्रदेश, राजस्थान-छत्तीसगडमध्ये भाजपकडून हरल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?
Follow Us
Follow Us:

विधानसभा निवडणुकीत  (assembly election 2023) मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असून भाजपने  विजय मिळवला आहे. तर, तेलंगणात काँग्रेसला काही प्रमाणात फायदा झाला आहे. तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रीय समोर आली आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक निकाल स्वीकारला असून विचारधारेचा लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. राहुल यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहितं म्हण्टलं की, आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानचा जनादेश आनंदाने स्वीकारतो पण विचारधारेचा लढा सुरूच राहील.

[read_also content=”‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ लवकच आंध्र प्रदेशात धडकणार, 3 राज्यांना सतर्कतेचा इशारा https://www.navarashtra.com/india/michong-cyclone-to-hit-andhra-pradesh-soon-3-states-on-alert-nrps-485956.html”]

तेलंगणातील जनतेचे मानले आभार

तेलंगणातील जनतेचे आभार मानताना राहुल गांधी म्हणाले की, ‘प्रजालू तेलंगणा बनवण्याचे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू. जे दोरालू (जमीनदार) आणि जे प्रजालू (सामान्य लोकांसाठी) काम करतात त्यांच्या विरोधात लढा हा काँग्रेसच्या तेलंगणा प्रचाराचा मुख्य विषय आहे. तेलंगणातील विजयासाठी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हे प्रमुख कारण मानले जात आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने सर्वात तरुण राज्यात काँग्रेसला बळ दिल्याचे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

तेलंगणातही भाजपला फायदा झाला

राज्यात पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढल्याने तेलंगणातही भाजप उत्साहात आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा तेलंगणात भाजपने जवळपास दुप्पट मतदान केले आहे. भाजपने येथे 8 जागा जिंकल्या आहेत. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राज्यात काँग्रेसला 65 जागा मिळाल्या आहेत. तर बीआरएसला यावेळी केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला ४६ जागा मिळाल्या आहेत, तर बीआरएसला ४९ जागा कमी पडल्या आहेत. त्याचवेळी भाजपला 7 जागांचा फायदा झाला आहे.

Web Title: What did rahul gandhi say after losing to bjp in madhya pradesh rajasthan chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2023 | 10:08 AM

Topics:  

  • BJP
  • Chhattisgarh
  • Congress
  • madhya pradesh
  • narendra modi
  • rajasthan

संबंधित बातम्या

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा
1

नितीन गडकरी खरंच राजकारण सोडणार? ‘त्या’ विधानावर आला मोठा खुलासा

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
2

‘मोदी सरकारने संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आणले’; मल्लिकार्जुन खर्गेंची टीका

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
3

‘भाजपाकडून आता मतदार याद्यांतही चोरी करण्याचा प्रयत्न’, SIR कामावर हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

‘सुविधा सुधारा, अन्यथा…’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम
4

‘सुविधा सुधारा, अन्यथा…’; आरोग्य केंद्रातील सुविधांवरून संताप; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.