• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Narendra Modi Criticizes Congress Over Waqf Act

PM Narendra Modi on Congress: मुस्लिमांना खुश करण्यासाठी काँग्रेसने…; नरेंद्र मोदींनी तोफ डागली

वक्फने निर्माण केलेले भूमाफिया आज दलित, मागासवर्गीय आणि गरीब लोकांच्या जमिनी लुटत आहेत. शेकडो विधवा मुस्लिम महिलांनी भारत सरकारला पत्रे लिहिली, त्यानंतरच हा कायदा चर्चेला आला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 14, 2025 | 03:03 PM
PM Narendra Modi on Congress: मुस्लिमांना खुश करण्यासाठी काँग्रेसने…; नरेंद्र मोदींनी तोफ डागली

Photo Credit- Social Media वक्फ कायद्यावरून नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिसार (हरियाणा): काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे मुस्लिम समाजातील तरुणांना आजही सायकलींचे पंक्चर दुरुस्त करत उदरनिर्वाह करावा लागत आहे. देशभरात वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. या मालमत्तेचा उपयोग गरीब, असहाय्य महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी व्हायला हवा होता. जर या मालमत्तेचा योग्य वापर झाला असता, तर माझ्या मुस्लिम तरुणांना पंक्चर झालेल्या सायकली दुरुस्त करण्यात आपले आयुष्य घालवावे लागले नसते.” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. हरियाणातील हिसार येथे बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

मोदी यांनी काँग्रेसवर संविधानाच्या भावनांशी प्रतारणा केल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, काँग्रेसने सत्तेत येण्यासाठी आणि राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयांनी कोणाचेही भले झाले नाही. वक्फ कायद्याद्वारे काँग्रेसने मुस्लिम समाजातील कट्टरपंथीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे गरीब आणि असहाय्य लोक वंचित राहिले. वक्फ कायद्याला संविधानापेक्षा वर मानणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा अपमान आहे. पण नवीन वक्फ कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांचा आणि संविधानाचा आदर आहे, असं सांगत त्यांनी नव्या कायद्याचे कौतुकही केले.

Ranjit Kasale on Bogus Encounter: कसा असतो बोगस एन्काऊंटर..? रणजित कासलेंचे थेट फडणवीसांवर आरोप

मोदी म्हणाले की, वक्फने निर्माण केलेले भूमाफिया आज दलित, मागासवर्गीय आणि गरीब लोकांच्या जमिनी लुटत आहेत. शेकडो विधवा मुस्लिम महिलांनी भारत सरकारला पत्रे लिहिली, त्यानंतरच हा कायदा चर्चेला आला. वक्फ कायद्यात बदल झाल्यानंतर गरिबांची लूट थांबणार आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच मुस्लिम कट्टरपंथीयांना आनंदी ठेवण्यासाठी गरीब वर्ग दुःखात लोटून दिले. ‘काँग्रेसच्या तुष्टीकरणामुळे मुस्लिम समुदायालाही त्रास सहन करावा लागला आहे.’ काँग्रेसने फक्त काही कट्टरपंथीयांनाच खूश केले आहे. उर्वरित समाज दयनीय, ​​अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या या दुष्ट प्रथेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा, असा धडधडीत आरोपही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान म्हणाले की, व्होट बँकेसाठी काँग्रेसने २०१३ मध्ये वक्फ कायद्यात अशी दुरुस्ती केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २०१३ पर्यंत वक्फ कायदा लागू होता, परंतु निवडणुका जिंकण्यासाठी, तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी, मतपेढीच्या राजकारणासाठी, २०१३ च्या शेवटच्या अधिवेशनात काँग्रेसने इतक्या वर्षांपासून लागू असलेल्या वक्फ कायद्यात घाईघाईने सुधारणा केल्या, जेणेकरून निवडणुकीत मते मिळतील. मतपेढीला खूश करण्यासाठी, हा कायदा अशा प्रकारे बनवण्यात आला की बाबा साहेब आंबेडकरांचे संविधान उद्ध्वस्त झाले! ते संविधानापेक्षा वरचढ ठेवले. हा बाबा साहेबांचा सर्वात मोठा अपमान होता.

New Waqf Act : ‘वक्फ’नुसार पहिली कारवाई! मध्य प्रदेशात बेकायदेशीर मदरसा स्वतःहून पाडला

जर काँग्रेस इतकी मुस्लिम समर्थक आहे, तर ती एका मुस्लिम व्यक्तीला आपला अध्यक्ष का बनवत नाही. ‘ते म्हणतात की त्यांनी ते मुस्लिमांच्या हितासाठी केले.’ मी त्यांना विचारू इच्छितो, मी या मतपेढीच्या भुकेल्या राजकारण्यांना सांगू इच्छितो – जर तुमच्या मनात खरोखरच मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल, तर काँग्रेस पक्षाने एका मुस्लिमाला आपला अध्यक्ष बनवावे. ते का करत नाहीस? ते संसदेत तिकीट देतात, ५०% मुस्लिमांना द्या, जर ते जिंकले तर ते त्यांची बाजू सांगतील. पण ते हे करणार नाहीत. त्यांच हेतू कधीही कोणाचेही भले करण्याचा नव्हता, अगदी मुस्लिमांचेही भले करण्याचा नव्हता. हे काँग्रेसचे सत्य आहे.

 

Web Title: Narendra modi criticizes congress over waqf act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Congress
  • hindu-muslim politics
  • PM Narendra Modi
  • waqf Act

संबंधित बातम्या

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
1

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
2

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
3

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ
4

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.