• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Very Peaceful And Free From Communal Riots State Of India Sikkim Nature Travel

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

सिक्कीम हा भारताच्या प्रदेशामध्ये सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो. आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 30, 2025 | 06:40 PM
very peaceful and free from communal riots state of India Sikkim nature travel

भारताचा सिक्कीम हे राज्य अतिशय शांत आणि जातीय दंगली न होणारे राज्य आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात अनेक प्रांत आणि राज्य आहेत. जशी आपल्याकडे विविधतेची परंपरा आहे त्याला, जातीय बंधनांचा विळखा आहे हेही तितकेच खरे. जातीय मतभेदांमुळे किंवा भावना दुखावल्यामुळे अनेकदा सामाजिक तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर, देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या आणि लहान दंगली घडल्या आहेत, ज्यांचा समाज आणि राजकारणावर परिणाम झाला आहे. मात्र संपूर्ण देशामध्ये असा एक प्रदेश आहे जिथे आजपर्यंत दंगलीचा प्रकार घडलेला नाही.

भारतामध्ये असे अनेक राज्य आहेत जिथे राजकीय आणि जातीय वाद निर्माण झाले आहे. निवडणूका जवळ आल्या की अनेकदा याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र देशामध्ये काही प्रदेश असे आहेत जिथे कधीही मोठे जातीय दंगली झाल्या नाहीत. या भागांना शांतता आणि परस्पर बंधुत्वाचे प्रतीक मानले जाते. अरबी समुद्रात वसलेले लक्षद्वीप हे भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. सुमारे ७०,००० लोकसंख्या असलेले हे राज्य बहुसंख्य मुस्लिम आहे. भारताच्या या प्रदेशामध्ये दंगल, सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ईशान्य भारतात असलेले सिक्कीम १९७५ मध्ये भारतात सामील झाला. तेव्हापासून, हे राज्य त्याच्या सतत शांततापूर्ण वातावरणासाठी ओळखले जाते. या छोट्या बेटांवर राहणारे लोक मासेमारी, नारळ उत्पादन आणि पर्यटन यातून आपला उदरनिर्वाह करतात. मर्यादित लोकसंख्या, मजबूत स्थानिक प्रशासन आणि सामुदायिक एकता येथील शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पर्यटकांचा मोठा ओढा देखील याठिकाणी दिसून येते. रोजच्या गर्दीच्या आणि आवाज, भांडणामधून बाहेर पडून शांतता मिळवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सिक्कीम हे सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे, जिथे नेपाळी, लेप्चा आणि भुतिया समुदाय आहेत. परंतु असे असूनही, त्यांच्यामध्ये बंधुभाव आणि सहअस्तित्वाची खोल परंपरा आहे. धार्मिक किंवा सांप्रदायिक दंगलींच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. सिक्कीमची पर्यटन-आधारित आर्थिक रचना आणि शिक्षणावर भर देणारी धोरणे देखील सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करतात. सिक्किममधील कमी लोकसंख्या, सांप्रदायिक सौहार्द आणि राजकीय स्थिरता हे या प्रदेशांना दंगलमुक्त ठेवण्याचे प्रमुख घटक आहेत. शिवाय, लक्षद्वीपच्या बेटाचे स्वरूप आणि सिक्कीमचा डोंगराळ प्रदेश यासारख्या भौगोलिक परिस्थिती देखील बाह्य हस्तक्षेपाला देखील रोखून ठेवतात त्यामुळे शांतता कायम राहिली आहे.

Web Title: Very peaceful and free from communal riots state of india sikkim nature travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:12 PM

Topics:  

  • daily news
  • India History

संबंधित बातम्या

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक
1

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
2

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार
3

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी
4

घरच्यांनीच केला घात अन् इंग्रजांनी दिली अंगावर काटा आणणारी शिक्षा; बंगालच्या शेवटच्या राजाची करुण कहाणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

Murti Visarjan Rules: देवीच्या विसर्जनाच्या वेळी करु नका या चुका, कलशांशी संबंधित जाणून घ्या हे नियम

Murti Visarjan Rules: देवीच्या विसर्जनाच्या वेळी करु नका या चुका, कलशांशी संबंधित जाणून घ्या हे नियम

Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण ‘त्या’ घटनेमुळे राहिली अपूर्ण

Gandhi Jayanti 2025 : फाळणीच्या दोन वर्षानंतर पाकिस्तान भेटीची गांधीजींनी आखली होती योजना; पण ‘त्या’ घटनेमुळे राहिली अपूर्ण

दान करावे तर असे! पुराणांमधील ‘ते’ महादानी… “स्वतःचे राज्यच केले…”

दान करावे तर असे! पुराणांमधील ‘ते’ महादानी… “स्वतःचे राज्यच केले…”

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.