• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Beneficial Is Taking Vitamin Tablets Daily For Health

व्हिटॅमिनच्या गोळ्या रोज घेणे आरोग्यासाठी कितपत फायदेशीर? जाणून घ्या

हल्लीच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक जणांना आपल्या दैनंदिन आहारात हवे तेवढे व्हिटॅमिन्स मिळत नाही. अशावेळी कित्येक जण व्हिटॅमिनच्या गोळ्या रोज घेत असतात. परंतु ताकद आणि आरोग्यासाठी जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स घेणे धोकादायक सुद्धा असू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 23, 2024 | 09:19 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्याच्या बदलत्या वातावरणात निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी नियमिय व्यायाम आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. काही जण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थ समाविष्ट करत असतात तर काही वेळेअभावी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेणे पसंत करतात.

शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, बरेच लोक दररोज व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असतात. असे मानले जाते की व्हिटॅमिन्स शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप महत्वाचे असते. आपल्या शरीराला १३ प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. प्रत्येक व्हिटॅमिनचे आपल्या शरीराववर वेगवेगळे फायदे असतात.

शरीराला किती व्हिटॅमिन्सची गरज असते?

तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन्स आणि खनिजे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, परंतु शरीराला वय, आरोग्य आणि स्थितीनुसार त्यांची आवश्यकता भासत असते. व्हिटॅमिनची आवश्यकता देखील पुरुष आणि महिलांमध्ये भिन्न असू शकते. त्यामुळेच अनेक जण डॉक्टरच्या सल्ल्याने व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असतात.

हे देखील वाचा: ताप, संसर्ग,सर्दी, खोकल्यावर तुम्ही ही औषध तर घेत नाही ना? या धोकादायक औषधांवर सरकारने घातली बंदी

व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याचे फायदे

  • जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असाल तर त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता दूर होईल आणि आळस, थकवा, वेदना यांसारख्या समस्या दूर होतील. शरीर उत्साही होते.
  • व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्याने तुम्ही केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त होऊ शकता. यामुळे तणाव कमी होतो आणि तुमचे मानसिक आरोग्य
  • स्मरणशक्तीसाठी जीवनसत्त्वे खूप फायदेशीर असतात. व्हिटॅमिन बी च्या गोळ्या घेतल्याने मेंदू तीक्ष्ण होतो.
  • व्हिटॅमिनच्या गोळ्या स्नायूंची क्षमता वाढवतात आसनी आणि त्यांना बळकट करतात. तसेच या गोळ्या मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते आणि केवळ शरीरच नाही तर त्वचाही निरोगी बनवते.

जास्त व्हिटॅमिन गोळ्या घेण्याचे तोटे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरात कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात जमा झाली तर आजारही वाढतो. व्हिटॅमिनच्या ओव्हरडोजचे दुष्परिणाम वय आणि आरोग्यावर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे, यामुळे निद्रानाश, तणाव, नैराश्य, मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा येणे अशा समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन डीच्या गोळ्या जास्त घेतल्यास एखादी व्यक्ती कोमातही जाऊ शकते. तसेच या गोळ्यांमुळे उलट्या, मळमळ, बद्धकोष्ठता, पोटाच्या तक्रारी, भूक न लागणे, गोंधळ यांसारखे त्रास होऊ शकतात.

Web Title: How beneficial is taking vitamin tablets daily for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 09:19 PM

Topics:  

  • healthy

संबंधित बातम्या

ही दिनचर्या फॉलो करून पंतप्रधान मोदी वयाच्या 75 मध्येही आहेत फिट; 100 वर्षे जगायचं असेल तर तुम्हीही आजपासूनच करा अनुकरण
1

ही दिनचर्या फॉलो करून पंतप्रधान मोदी वयाच्या 75 मध्येही आहेत फिट; 100 वर्षे जगायचं असेल तर तुम्हीही आजपासूनच करा अनुकरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST कमी झाला अन् एका झटक्यात ‘या’ बनल्या देशातील सर्वात स्वस्त कार, किमतीत 1 लाखांपर्यंतची घट

GST कमी झाला अन् एका झटक्यात ‘या’ बनल्या देशातील सर्वात स्वस्त कार, किमतीत 1 लाखांपर्यंतची घट

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त

माझ्या विरोधात कोर्टात गेले, पण…; धनंजय मुंडेंनी मनातील खदखद केली व्यक्त

Dasara 2025 : पुण्यात दसऱ्याचा मोठा उत्साह; सारसबागच्या श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान

Dasara 2025 : पुण्यात दसऱ्याचा मोठा उत्साह; सारसबागच्या श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

IND vs WI 1st Test: मिया मॅजिक! सिराजने रचला इतिहास;’हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो जगातील एकमेव गोलंदाज

बापूंचे शिक्षण किती? परदेशात जाऊन घेतली ‘ही’ पदवी, आता इंग्रज झुकून करतात सलाम

बापूंचे शिक्षण किती? परदेशात जाऊन घेतली ‘ही’ पदवी, आता इंग्रज झुकून करतात सलाम

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.