• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Solve Misunderstanding In Relationship

नात्याचा शत्रू म्हणजे ‘गैरसमज!’ दुराव्यापेक्षा तो दूर केलेला बरा…

नात्यातील सर्वात मोठा शत्रू गैरसमज असतो, जो दुरावा निर्माण करतो. त्यामुळे संवाद साधा, एकमेकांना समजून घ्या आणि नातं टिकवा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 18, 2025 | 06:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाते तेव्हाच खरे जेव्हा नात्यात प्रेम असते. पण कधी कधी नात्यात प्रेम भरपूर असते, पण काही कारणामुळे एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे व्यक्ती दुरावतात. हा दुरावा काही काळासाठी असतो तर कधी कधी हा दुरावा कायमचा! दोघांना प्रेम आहे पण ते कारण या दोघांना एकमेकांना एकमेकांपासून दूर करतात. हे कारण म्हणजे गैरसमज! कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा शत्रू दुसरं तिसरं कुणी नसतं तर तो असतो गैरसमज! नात्यात भांडणे होत असतात आणि ते बऱ्यापैकी असावे. माणूस त्याच्याशीच भांडतो ज्याला तो आपला मानतो. जर तुमचा पार्टनर तुमच्याशी भांडला असेल तर वाईट मानून नका घेऊ, त्यापेक्षा त्याला समजून घ्या. पण सतत भांडणे असेल तर विचार करा. तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्याशी भांडतोही प्रेमाने!

संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता हवा आहे, मग उरलेल्या पोळ्यांपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा खमंग बाकरवडी

नात्यामध्ये मज्जाही असलीच पाहिजे. जर तुमचा पार्टनर तुम्हाला मजेत काही चिडवत असेल तर तो निव्वळ तुमच्याशी मस्ती करतो. आता त्याच्याकडे मस्ती करण्यासाठी बोलण्यासाठी तुमच्याशिवाय असतो कोण? मग तो त्याचे हसवे फुगवे तुमच्याशीच शेअर करतो. पण कधी कधी आपण या मस्तीची गैरसमज करून घेतो आणि आपल्या पार्टनरवर रागावतो, रुसतो आणि त्याला टाळतो. यात चुकी ना तुमची असते ना त्याची असते, यात चुकी असते दुराव्याच्या कारणाची, ते कारण म्हणजेच गैरसमज! गैरसमजामुळे नाते बिघडते तर कधी कधी तुटतेदेखील त्यामुळे याला टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न होणे गरजेचे असते. गैरसमज असेल तर बोलणे टाळण्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन चर्चा करा. या गैरसमजाला दूर करण्यासाठी प्रयत्न करा आणि नाते वाचवा, कारण जेव्हा आपला व्यक्ती आपल्यावर रुसतो आणि टाळतो तेव्हा होणाऱ्या वेदना फार गंभीर असतात.

गैरसमज सोडवण्यासाठी संवाद असणे महत्वाचे आहे. Call किंवा Chat पेक्षा, एकमेकांना भेटून हा संवाद होणे गरजेचे आहे. कारण Chat वर व्यक्तीचे हावभाव आणि भावना कळून येत नाहीत, त्यामुळे व्यक्ती सांगतो एक आणि समोरील व्यक्ती समजतो एक असा प्रकार घडत असतो आणि गैरसमज होतो. Chat किंवा Call वर केलेली मज्जा मस्तीही पुढे जाऊन गैरसमजाचा कारण बनू शकते. त्यामुळे भेटून यावर चर्चा करा. एकमेकांवर विश्वास ठेवा. नात्यात बदल महत्वाचा असतो. चुकांची पुनरावृत्ती नको असते. पण एखाद्याने त्या चुका मान्य केल्या आणि हजारदा तुमच्याकडे माफी मागितली तर त्याला समजून घ्या. प्रत्येकजण माफी मागत नाही, जो तुम्हाला महत्व देतो तोच तुमची माफी मागतो. जर एखादा तुमची वारंवार माफी मागत असेल तर तो खरंच मनापासून मागत असतो, त्याला तुम्ही हवा असता.

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ प्रसादाला का दिले जातात? काय आहे फायदे? जाणून घ्या सविस्तर

आपल्याला आपल्या जोडीदाराबाबत काही गैरसमज झाले असतील. तर बोलणे टाळण्यापेक्षा त्या समजून घ्या आणि सोडवून लावा. कारण कधी कधी एकाला बोलायचे एक असते आणि समोरचा ऐकतो एक! अशाने कारण नसतानाही नाते बिघडते. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती नशीबाने मिळते, नात्यात दोघांना एकमेकांची गरज असते. जर गैरसमज होऊन समोरील व्यक्ती आपली माफी मागत असेल म्हणजे तो तुम्हाला अतिशय महत्व देतो आणि तुम्हाला गमावण्यापासून घाबरतो. त्यामुळे गैरसमज झाले तर त्यांना संवादाने टाळा आणि नात्याला वाचावा!

Web Title: How to solve misunderstanding in relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Misunderstanding

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू

१० लाख नोकऱ्या अन् ९ लाखाची गुंतवणूक…; भारत आणि युरोपीय देशांमध्ये FTA करार लागू

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Rajasthan Crime: २ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने म्हंटल ‘नाही’, दुसऱ्या दिवशी वर व कुटुंब स्तब्ध

Rajasthan Crime: २ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने म्हंटल ‘नाही’, दुसऱ्या दिवशी वर व कुटुंब स्तब्ध

Kantara Chapter 1 Review: ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने केले थक्क, प्रेक्षक म्हणाले, ‘पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार…’

Kantara Chapter 1 Review: ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने केले थक्क, प्रेक्षक म्हणाले, ‘पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार…’

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.