• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Remove The Laziness Of Children Then Definitely Read This Nrrd

मुलांचा आळस दूर करायचा? मग हे नक्की वाचा

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 04, 2022 | 11:42 AM
मुलांचा आळस दूर करायचा? मग हे नक्की वाचा

Warm-toned portrait of bored teenage boy using smartphone while lying on bed or couch at home, copy space

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हल्ली बरेच पालक आपल्या मुलांच्या आळशीपणामुळे कंटाळलेले असतात. प्रत्येक कामात (work) टाळाटाळ करणे ही एक सवय सर्व मुलांमध्ये (children) समान दिसून येते. जर वेळीच या सवयी बदलल्या नाही तर, मोठेपणी या सवयी स्वभाव बनून जातात जे मुलांच्या भविष्यात चांगले नसेल.

अशाच काही वाईट सवयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हल्ली पालक आणि शिक्षक (Parents and teachers) या दोघांनाही मुलांचे अभ्यास पूर्ण नसतात, त्यांचे मन एकाग्र होत नाही अशा तक्रारी असतात. तसेच मुलं वेळेवर उठत नाहीत, रात्री उशिरापर्यंत जागे असतात, घरच्या कामांमध्ये मदत करत नाहीत, घरी सांगितलेली कामे करत नाहीत, घराबाहेर खेळायला जात नाहीत आणि नुसते टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसतात या सर्वात जास्त भेडसावणाऱ्या तक्रारी आहेत.

 

आपल्या मुलांच्या आळशीपणामुळे (laziness) बऱ्याचश्या आया आणि शिक्षकही वैतागलेले दिसून येतात. कोणत्याही कामासाठी टाळाटाळ करणे हे हल्लीच्या मुलांमध्ये कॉमन आहे. याव्यतिरिक्त मुलांचे मॅन एकाग्र होत नसते आणि ना मुलं वेळेवर झोपत असतात किंवा उठत असतात. अशा कितीतरी तक्रारी हल्लीच्या मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यासाठी एक पालक म्हणून तुम्ही काय केले पाहिजे , आपल्या मुलांचे मन कसे ओळखले पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक चांगले पालक म्हणून तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. बहुतेक मुले आपल्या अपेक्षेप्रमाणे वागू शकत नाहीत. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे की, सगळी मुलं सारखी नसतात. म्हणून त्यांच्यावर आपल्या मनाप्रमाणे वागण्याची सक्ती अजिबात करू नये. तसे केले तर भविष्यात मुलांना बऱ्याचश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचा आळस करण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर प्रेशर टाकण्याऐवजी ते जे काम करतात त्याविषयी त्यांचे कौतुक करा आणि त्यांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

आपल्या मुलांचा आळस आणि त्यांची उदासीनता यामागचे नेमके कारण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांच्या भावनेचा आदर करा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारून त्याचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे आणि मुलांचे नाते घट्ट व्हायला मदत होईल. आपल्या मुलांसमोर छोटे छोटे लक्ष्य ठेवा. ते त्यांनी पूर्ण केले तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला विसरु नका.

Web Title: Remove the laziness of children then definitely read this nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 11:42 AM

Topics:  

  • remove
  • updated news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
किंग्ज’च्या चाहत्यांना बसणार धक्का! विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे का?

किंग्ज’च्या चाहत्यांना बसणार धक्का! विराट कोहलीने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे का?

पोटात गच्च भरलेला गॅस कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, काही मिनिटांमध्ये गायब होईल अपचनाची समस्या

पोटात गच्च भरलेला गॅस कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, काही मिनिटांमध्ये गायब होईल अपचनाची समस्या

Bangalore Crime: मित्रांसोबत डिनरला गेला आणि…,पबच्या बाथरूममध्ये आढळला बँक मॅनेजरचा मृतदेह, बंगळुरू येथील घटना

Bangalore Crime: मित्रांसोबत डिनरला गेला आणि…,पबच्या बाथरूममध्ये आढळला बँक मॅनेजरचा मृतदेह, बंगळुरू येथील घटना

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास

यंदाच्या दिवाळीत फराळाव्यतिरिक्त बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, स्वादिष्ट पदार्थ पाहून पाहुणे होतील थक्क

यंदाच्या दिवाळीत फराळाव्यतिरिक्त बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, स्वादिष्ट पदार्थ पाहून पाहुणे होतील थक्क

Bihar election 2025: भाजपने डाव टाकला; निवडणुकीच्या तोंडावर लालू आणि तेजस्वींना घेरण्याची तयारी

Bihar election 2025: भाजपने डाव टाकला; निवडणुकीच्या तोंडावर लालू आणि तेजस्वींना घेरण्याची तयारी

नोबेल नाही मिळालं तर काय झालं? Trump ला ‘या’ देशाकडून मिळणार मोठा सन्मान

नोबेल नाही मिळालं तर काय झालं? Trump ला ‘या’ देशाकडून मिळणार मोठा सन्मान

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Dhule News : ‘पांढरे सोनं’ झाले ओझं! उत्पादन घटामुळे शेतकरी आर्थिक संकटात

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Jalna News : कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावणार,आमदार अर्जुन खोतकर

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Ahilyanagar : अहिल्यानगरात हिंदुत्ववादी नेत्यांचा “संग्राम”; भीमशक्ती-शिवशक्ती जन आक्रोश मोर्चा

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.