• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Should We Use The Remaining Oil After Frying Pakora

गृहिणींच्या मनातला प्रश्न ! भज्जी तळल्यानंतर उरलेले तेल वापरावे का? आज जाणून घ्या याचे उत्तर

अनेकदा आपल्याकडे भज्जी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा पुन्हा एकदा वापर केला जातो. पण हे असे करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक तर नाही ना? चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 24, 2025 | 09:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एखाद्या सध्या पदार्थाला चविष्ट बनवण्यात भज्जीचा वाटा खूप मोठा असतो. सर्वसामान्यांसाठी भज्जी नेहमीच एक स्पेशल पदार्थ राहिला आहे. आजही भज्जी बनत असेल तर घरातील सदस्यांना ती कधी खाण्यास मिळणार असे वाटत असते. तसेच घरी आपण बऱ्याचदा पुऱ्या किंवा पकोडे तळल्यानंतर कढईतील उरलेले तेल वापरतो. पण हे करणे खूप हानिकारक आहे.

कुकिंग झाल्यानंतर उरलेले तेल वारंवार वापरणे योग्य नाही असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. असे केल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. बरेचदा लोक उरलेले तेल फेकून देण्याऐवजी ते वापरणे पसंत करतात. पण तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.

Vitamin Deficiency: या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडातून येतो घाण वास, वेळीच लक्ष द्या

अभ्यासानुसार, कुकिंग झाल्यानंतरचे तेल पुन्हा गरम केल्याने यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रॅडिकल्स देखील वाढतात, ज्यामुळे जळजळ आणि विविध जुनाट आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड्स ऑर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे. पण जर तुम्हाला तेल पुन्हा वापरायचे असेलच तर ट्रान्स-फॅट तयार होऊ नये म्हणून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त तीन वेळा वापर करू शकता.

तेलातून बाहेर पडतात विषारी पदार्थ

उच्च तापमानावर गरम केलेले तेल टॉक्सिक धूर सोडते. प्रत्येक वेळी तेल गरम केल्यावर ते स्मॉक पॉइंटपर्यंत पोहोचते आणि अधिक जलद दुर्गंध सोडते. जेव्हा असे होते, तेव्हा अनहेल्दी पदार्थ हवा आणि तयार होणाऱ्या अन्नात रिलीज होते.

कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते

उच्च तापमानात, तेलात असलेले काही चरबी ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयरोगाचा धोका वाढवतात. जेव्हा तेलाचा पुन्हा वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅटचे प्रमाण आणखी वाढते.

Gardening Tips: थंडीत बागेतील झाडे हिरवीगार ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स एकदा फॉलो कराच

ब्लड प्रेशर वाढते

उरलेल्या तेलाचा वापर करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते, विशेषत: ब्लड प्रेशरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी तेल गरम केल्यावर त्यात बदल होतात, आणि ते आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ निर्माण करू शकते. उरलेले तेल अधिक वेळा वापरल्याने त्यात ट्रांस फॅटी ऍसिड्स आणि अन्य हानिकारक रासायनिक पदार्थ तयार होतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचे धोके देखील वाढतात.

जर तुम्ही तेलाचा पुनर्वापर करण्याचा विचार करत असाल तर ते त्यात कोणत्या प्रकारचे अन्न तळले जात आहे, ते कोणत्या प्रकारचे तेल आहे, ते कोणत्या तापमानाला गरम केले गेले आणि त्यात किती वेळ अन्न तळले गेले याचा विचार करा.

Web Title: Should we use the remaining oil after frying pakora

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • cooking oil
  • Healhy Lifestyle

संबंधित बातम्या

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ
1

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

सौंदर्य वाढवण्याप्रमाणेच ‘ही’ फुलं आहेत आरोग्यदायी
2

सौंदर्य वाढवण्याप्रमाणेच ‘ही’ फुलं आहेत आरोग्यदायी

हार्ट अटॅक-कॅन्सर वाढवणारे कुकिंग ऑईल, ‘या’ तेलांमध्ये जेवण बनवणे करा त्वरीत बंद; कार्डिओलॉजिस्टचा इशारा
3

हार्ट अटॅक-कॅन्सर वाढवणारे कुकिंग ऑईल, ‘या’ तेलांमध्ये जेवण बनवणे करा त्वरीत बंद; कार्डिओलॉजिस्टचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.