• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Should We Use The Remaining Oil After Frying Pakora

गृहिणींच्या मनातला प्रश्न ! भज्जी तळल्यानंतर उरलेले तेल वापरावे का? आज जाणून घ्या याचे उत्तर

अनेकदा आपल्याकडे भज्जी तळल्यानंतर उरलेल्या तेलाचा पुन्हा एकदा वापर केला जातो. पण हे असे करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक तर नाही ना? चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 24, 2025 | 09:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एखाद्या सध्या पदार्थाला चविष्ट बनवण्यात भज्जीचा वाटा खूप मोठा असतो. सर्वसामान्यांसाठी भज्जी नेहमीच एक स्पेशल पदार्थ राहिला आहे. आजही भज्जी बनत असेल तर घरातील सदस्यांना ती कधी खाण्यास मिळणार असे वाटत असते. तसेच घरी आपण बऱ्याचदा पुऱ्या किंवा पकोडे तळल्यानंतर कढईतील उरलेले तेल वापरतो. पण हे करणे खूप हानिकारक आहे.

कुकिंग झाल्यानंतर उरलेले तेल वारंवार वापरणे योग्य नाही असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. असे केल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. बरेचदा लोक उरलेले तेल फेकून देण्याऐवजी ते वापरणे पसंत करतात. पण तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.

Vitamin Deficiency: या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडातून येतो घाण वास, वेळीच लक्ष द्या

अभ्यासानुसार, कुकिंग झाल्यानंतरचे तेल पुन्हा गरम केल्याने यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रॅडिकल्स देखील वाढतात, ज्यामुळे जळजळ आणि विविध जुनाट आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड्स ऑर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे. पण जर तुम्हाला तेल पुन्हा वापरायचे असेलच तर ट्रान्स-फॅट तयार होऊ नये म्हणून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त तीन वेळा वापर करू शकता.

तेलातून बाहेर पडतात विषारी पदार्थ

उच्च तापमानावर गरम केलेले तेल टॉक्सिक धूर सोडते. प्रत्येक वेळी तेल गरम केल्यावर ते स्मॉक पॉइंटपर्यंत पोहोचते आणि अधिक जलद दुर्गंध सोडते. जेव्हा असे होते, तेव्हा अनहेल्दी पदार्थ हवा आणि तयार होणाऱ्या अन्नात रिलीज होते.

कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते

उच्च तापमानात, तेलात असलेले काही चरबी ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयरोगाचा धोका वाढवतात. जेव्हा तेलाचा पुन्हा वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅटचे प्रमाण आणखी वाढते.

Gardening Tips: थंडीत बागेतील झाडे हिरवीगार ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स एकदा फॉलो कराच

ब्लड प्रेशर वाढते

उरलेल्या तेलाचा वापर करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते, विशेषत: ब्लड प्रेशरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी तेल गरम केल्यावर त्यात बदल होतात, आणि ते आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ निर्माण करू शकते. उरलेले तेल अधिक वेळा वापरल्याने त्यात ट्रांस फॅटी ऍसिड्स आणि अन्य हानिकारक रासायनिक पदार्थ तयार होतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचे धोके देखील वाढतात.

जर तुम्ही तेलाचा पुनर्वापर करण्याचा विचार करत असाल तर ते त्यात कोणत्या प्रकारचे अन्न तळले जात आहे, ते कोणत्या प्रकारचे तेल आहे, ते कोणत्या तापमानाला गरम केले गेले आणि त्यात किती वेळ अन्न तळले गेले याचा विचार करा.

Web Title: Should we use the remaining oil after frying pakora

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • cooking oil
  • Healhy Lifestyle

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM
Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Feb 17, 2026 | 08:07 AM
Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Feb 17, 2026 | 08:02 AM
Matar Bhat Recipe: हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

Matar Bhat Recipe: हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

Feb 17, 2026 | 08:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.