• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 162 Villages Affected By Heavy Rain In Amravati

मुसळधार पावसाचा अमरावतीतील 162 गावांना फटका; 1593 हेक्टर शेतीचे नुकसान

अंजनगावसुर्जी तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असून, एकाच दिवशी 86 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2025 | 02:53 PM
162 गावांना फटका, 1593 हेक्टर शेतीचे नुकसान

162 गावांना फटका, 1593 हेक्टर शेतीचे नुकसान; (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच या पावसाचा अमरावती जिल्ह्यातील 162 गावांना मोठा फटका बसला आहे. हवामानातील अचानक बदलामुळे शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे राहिले असून, आतापर्यंत 1593 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. अशातच गुरुवारी (दि.29) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जनजीवनासह शेती पिकांना आणखी मोठा फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे केवळ शेतीच नव्हे; तर मानवी वस्तीवरही विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात 143 घरांची अंशतः पडझड झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे निवासस्थान धोक्यात आले असून, प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या दरम्यान, वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाल्याचेही नोंदवण्यात आले आहे. ही घटना शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीची आणखी एक भर ठरली आहे. शेतकरी वर्गात निर्माण झालेली अस्थिरता, घरांच्या नुकसानीमुळे वाढलेली चिंता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे जिल्ह्याभरात नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेदेखील वाचा : Landslides Risk : रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश

दरम्यान, प्रशासनाने संबंधित भागात तत्काळ पंचनामे व मदतकार्य सुरू केले असून, पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ज्वारी, केळी, कांद्याचेही नुकसान

अंजनगावसुर्जी तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असून, एकाच दिवशी 86 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील साडे चारशे हेक्टरवरील उन्हाळी ज्वारी पिकाला मोठा फटका बसला असून कांदा, केळी, या पिकांचेही मोठे नुकसान झाले.

Web Title: 162 villages affected by heavy rain in amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • Amravati News
  • heavy rain update
  • Weather Update

संबंधित बातम्या

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
1

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?
2

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर
3

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले
4

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.