Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील नागरिक लवकरच परतणार मायदेशी; गिरीश महाजनांकडे सरकारने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

सध्या इराण आणि इस्त्रायल यांचे युद्ध सुरु आहे. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले, त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 12:13 PM
इराण इस्रायल मध्य पूर्व युद्धाच्या परिस्थितीमध्ये दुबईहून भारतीय मुंबईत परतले (फोटो - AI)

इराण इस्रायल मध्य पूर्व युद्धाच्या परिस्थितीमध्ये दुबईहून भारतीय मुंबईत परतले (फोटो - AI)

Follow Us
Follow Us:

मुंबई : अमेरिका आण इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्यातच इस्रायलमध्ये जे युद्ध US Israel VS Iran War सुरु झालं आहे, ज्यानंतर अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले आहेत. महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. गिरीश महाजन यांना यासंदर्भातली जबाबदारी दिली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

सध्या इराण आणि इस्त्रायल यांचे युद्ध सुरु आहे. त्यानंतर भारतीय पर्यटक किंवा व्यवसायासाठी जे लोक गेले, त्यांचे मेसेज आपल्याला येऊ लागले. त्यानंतर आपण केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला. त्यांनी दूतावासाशी संपर्क करायला सांगितले. आपल्या राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली आहे. आपण डब्ल्यूए नंबर दिला आहे, तिथल्या लोकांच्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्नही आपण सुरु केले आहेत.

हेदेखील वाचा : Donald Trump: इराणचा बदला अन् पाकिस्तानी मोहरा! हॉटेलच्या खोलीत ‘असा’ ठरला ट्रम्पच्या हत्येचा मास्टरप्लॅन; बनले युद्धाचे कारण

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, एअर इंडियाची विमाने आता हळूहळू जात आहेत आणि लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस सुरु आहेत तर काही बंद आहेत. जिथून आणता येणे शक्य आहे तिथून आणले जात आहे. ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली असून, तिथल्या लोकांच्या संपर्कात ते आहेत, असे फडणवीस म्हणाले.

दूतावासाची बैठक घेऊन SOP दिल्या

कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता, कारण ट्रांझिटचे लोक तिथे आहेत, त्यांच्याकडे व्हिसा नसल्याने अडचणी होत्या. पण आता प्रयत्नपूर्वक त्यांना एका ठिकाणी थांबवले आहे. आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत त्यांनाही आपण जबाबदारी दिली होती. आपल्या दूतावासाची बैठक घेऊन तिथल्या नागरिकांना एसओपी दिल्या आहेत.

हेदेखील वाचा : US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव

Web Title: Citizens of maharashtra will return home soon girish mahajan will coordinate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • girish mahajan
  • International War News

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
2

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
4

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.