आपण महायुतीमध्ये लढणार आहोत; मात्र काही ठिकाणी अडचण आल्यास स्वबळावरही लढू. शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही नगरपालिका मिळता कामा नये,” असे आवाहन केले.
मराठा आरक्षणाचे राजकारण पुन्हा तापल्याचे दिसून येत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना संयम बाळण्याचा सल्ला दिलाय. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी पावलं उचलली होती असंही सांगितलं
गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका हा शब्द असेल, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा मटका लागला आहे,
आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उत्तराखंड येथे घटनास्थळी शोध व बचावकार्यासाठी दिशानिर्देश देत असून पर्यटकांना सुखरूप स्थळी पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. ठाकरे ब्रँड कधीच सपला आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदतनिधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. घरगुती भांडी, कपडे, टपरीधारक व दुकानदार यांना दिली जाणारी मदत वितरित करण्यास मंजूर मुदतीस वाढ देण्यात आली आहे.
तसेच, जवळजवळ चार दशके भाजपमध्ये असलेले खडसे यांचे नाव एका गैरव्यवहारात आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सत्तेत आल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला
मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या ठिकाणी शिक्षक आंदोलन करत होते, त्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी सरकारने शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा केली आहे.
या राजकीय हालचालींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे. "उद्धव ठाकरे यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना (ठाकरे गट), संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे. तसेच सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी…
यंदा नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यसकारनेही तयारी सुरू केली असून रस्त्यांच्या विकासासाठी 3700 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे.
पुण्यातील मावळमधील कुंडमळा येथील लोखंडी पुल कोसळला. यामुळे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली.
जळगाव महापालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सत्ता असली तरी, जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. तर गिरीश महाजन आणि त्यांच्यामध्ये राजकीय दलालीवरुन जोरदार कलगीतुरा रंगला आहे.
शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीवर बसवून दलाली केली, असा आरोपही त्यांनी केला. गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणात बोलायला लावू नका, असंही त्यांनी सुनावलं.