Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका, गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका. आधी स्वतःचे कपडे नीट करा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 28, 2023 | 04:07 PM
स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका, गुलाबराव पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि पाणी टंचाई या विषयांवर भाष्य केले आणि विरोधकांवर निशाणा सुद्धा साधला. संजय राऊतांनी आज सरकारवर टीका केली होती यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी सरकारचे कपड्यांकडे पाहू नका. आधी स्वतःचे कपडे नीट करा. त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्येविषयी सुद्धा भाष्य केले आहे.

गुलाबराव पाटील शेतकऱ्यांच्या मुद्दयांवर म्हणाले, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हा चिंतेमध्ये आहे. पिकाच्या बाबतीत तर नुकसान होताचं आहे. आता पुढे फार मोठं संकट पाणीटंचाईच येत आहे. त्यामुळे देवाकडे आता प्रार्थना करतो की लवकर पाऊस पडू दे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे जी माहिती आम्हाला मिळत आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीखात्याला देण्यात आले आहेत. पाणीटंचाईचा आरखडा या ठिकाणी मजूर केला आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आम्ही सांगितलं आहे जिथे टँकर लागतील त्याठिकाणी टँकरची मागणी करा कारण टँकर हा शेवटचा पर्याय आहे. विहीर अधिग्रहित करणे, टीपीएडब्लू करणे त्याचबरोबर गावामध्ये कोणाची विहीर असणे मग त्यांच्यामधून पाणी घेणे पहिले पर्याय असतात. तेच पर्याय जर संपले तर टँकर हा पर्याय शेवटचा पर्याय असतो. परंतु अजून तेवढी मोठी स्थिती आलेली नाही. पुढे टँकर लागू नये या करता ग्रामसेवकांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत की, ज्या ठिकाणी तुम्ही रोज पाणी देत आहेत त्याठिकाणी तुम्ही एक दिवसा आड पाणी द्यावे. त्याप्रमाणे कृत्रिम पाणी टंचाईची सुद्धा मागणी केली जात आहे. त्यासाठी पोषक वातावरण हवे असते असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Web Title: Gulabrao patil sanjay raut maharashtra government maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2023 | 04:07 PM

Topics:  

  • Gulabrao Patil
  • maharashtra
  • political party
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल
1

Maharashtra News: एकावर कारवाई, 270 बांधकामांना संरक्षण कुणाचे? पाचगणीत अनधिकृत बांधकामांवरून सवाल

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा
2

Karjat News : ‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा आरोप, कर्जतमध्ये मोर्चाची घोषणा

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ
3

Mira Bhayander News : मराठी उद्योजिकेला धमकी? “मराठी असल्याने इथे धंदा करू शकत नाही” आरोपामुळे खळबळ

“प्रिय देवेंद्रजी, पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन,” संजय राऊत यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला
4

“प्रिय देवेंद्रजी, पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन,” संजय राऊत यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.