राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मागणी करत आहेत. जनतेच्या मनात तेच होईल…
जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी देखील बंडखोरी करावी असे वक्तव्य केले. यावरुन रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या जाणाऱ्या राजकीय टीकेवर उत्तर दिले आहे.
मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना उघडपणे आमंत्रण दिले होते. अशातच आता गुलाबराव पाटील यांच्या विधानामुळे नव्या घडामोडींना चालना मिळाली आहे.
केंद्र शासन रँडम पद्धतीने पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करीत असते. तर राज्य शासन पाण्याच्या प्रत्येक स्त्रोतातील पाणी नमुने तपासते, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी हे चर्चेत आले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
बाबा सिद्दीकींसोबत झालेली घटना दुर्दैवी आहे, त्यांच्या आरोपींना आम्ही निश्चितच शिक्षा होण्यासाठी सर्व प्रयत्न करु, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला. यामध्ये प्रथम पुरस्कार कऱ्हाटी (जि. पुणे, ता. बारामती), द्वितीय पुरस्कार जरूड (जि. अमरावती, ता. वरूड) व तृतीय पुरस्कार किरकसाल (जि.…
जल जीवन मिशन योजने अंतर्गत कामांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी 38 कोटी या योजने अंतर्गत मंजूर…
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कर्जत येथे पार पडलेल्या सहकार मेळाव्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि पक्ष बदलून सत्तेमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.यावर आता शिंदे गटातील नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
तुम्ही मोबाईलचा वापर चांगल्या उपयोगी माहिती मिळवण्यासाठी करा. मन शांत ठेवून अभ्यास करा. भविष्यात चांगल्या गोष्टी करा. चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि यशस्वी नागरिक बना.
ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र यंदाच्या वर्षात जुलै महिन्यापासून जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठ्याचे दर १० टक्क्यांनी वाढवले होते. ही…