Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागच्या मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती, सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले, मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारला सहा महिने झाले. या काळात सरकार काय असते हे जनतेला कळाले. आधीचे सरकार अडीच वर्षे बंदीस्त होते. ते दाराआड होते. ते केवळ फेसबूकवर लाईव्ह होते तर जनतेत डेड होते. सरकारचे काहीच दिसत नव्हते.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 11, 2023 | 06:00 PM
मागच्या मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती, सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले, मागचं सरकार वर्क फ्रॉम जेल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर – वर्क फ्राॅम होम आपण बघितले परंतु त्यानंतर वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला दिसला तो त्या सरकारमध्ये होता. मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती की, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले, तेव्हा जेलमधील मंत्र्याचा कारभार बंद झाला. मागचे सरकार अनैतिक सरकार होते. आपल्या पाठीत खंजीर खूपसून ते सरकार आले होते, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे आज केला. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीची घोषणा आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी डाॅ. रणजित पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी घोषित केले. यावेळी त्यांनी संबोधन केले.

फेसबूकवर लाईव्ह जनतेत डेड
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारला सहा महिने झाले. या काळात सरकार काय असते हे जनतेला कळाले. आधीचे सरकार अडीच वर्षे बंदीस्त होते. ते दाराआड होते. ते केवळ फेसबूकवर लाईव्ह होते तर जनतेत डेड होते. सरकारचे काहीच दिसत नव्हते. दिसायची ती वसूली. वसूलीचे नवीन उच्चांक गेल्या सरकारने गाठले. मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत जेलमध्ये गेले.

वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला दिसला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्क फ्राॅम होम आपण बघितले परंतु त्यानंतर वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला जेल दिसला तो त्या सरकारमध्ये होता. मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती की, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले तेव्हा जेलमधील मंत्र्याचा कारभार बंद झाला.

मागचे सरकार अनैतिक
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागचे सरकार अनैतिक होते. जनादेशाचा विश्वासघात व आपल्या पाठीत खंजीर खूपसून ते सरकार आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक मोठा उठाव केला. तो फक्त हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठीच होता. त्यामुळे ते ठाकरे सरकारमधून बाहेर पडले व आमदार, खासदारांनाही सोबत घेत सरकार स्थापन केले.

विदर्भात आणले उद्योग

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण अनेक योजना विदर्भात आणल्या. विदर्भात उद्योग आणले. परंतु मागील सरकारच्या अडीच वर्षांत आम्ही त्रास झाल्याने उद्योग विदर्भात आले नाही. आज सर्व विदर्भातील लोकांना उद्योजकांना मी आश्वासन दिले की, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू.

Web Title: It was not in the previous chief minister the government had to be changed after changing the minister the previous government worked from jail deputy chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 04:54 PM

Topics:  

  • BJP
  • Deputy Chief Minister
  • devendra fadnavis
  • Nationalist Congress Party
  • shivsena

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.