भाजप नेते आणि आरटीआय अधिकाऱ्याने ही याचिका दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने याचिकेत तथ्य नसल्याने याचिका फेटाळून लावली होती. याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याने याचिका रद्द करण्यात आली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
अजित पवार यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजेतेपदाची लढत महान भारत केसरी विजेता इंदापूरचा माऊली कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी…
Deputy CM Devendra Fadnavis on Porsche car accident : पुणे कल्याणीनगर (Pune Kalyaninagar Accident) उच्चभ्रू भागामध्ये घडलेल्या अपघातामध्ये दोघांचा जीव गेला होता. आता या प्रकरणाने चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. सकाळपासून विरोधकांनी…
सांगली : सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी दिवंगत संपतराव देशमुख यांचे योगदान आहे. या जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ सारख्या योजनांना अनेक मंत्री असून देखील…
आजपासून मतदानाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. देशातील १०२ जागांवर मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपुरात आज पहिल्या टप्प्यातील मतदान झाले, यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया,…
आज 'इंडिया' आलायन्सची बैठक दिल्लीमध्ये घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत येण्याचे प्रयोजन सांगत फडणवीसांना सुद्धा टोला लगावला. कधीतरी चेहरा…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्परता व पुणे पोलिसांची सतर्कतेने पुण्यातील होतकरू व्यावसायिक तरुणाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी केवळ १५ मिनिटांत त्या तरुणाचा तांत्रिक विश्लेषणातून शोध घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त…
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लाईव्ह फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेत त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सूचनेवरसुद्धा भाष्य केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी फोन करुन कर्टसी म्हणूनही उद्धव ठाकरेंनी कळवलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्याबाबत कटुता नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळले आहेत, त्यांना आतापर्यंत केवळ 6 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. आता यात वाढ करुन 20 हजार रुपये दिले जातील.…
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सरकारला सहा महिने झाले. या काळात सरकार काय असते हे जनतेला कळाले. आधीचे सरकार अडीच वर्षे बंदीस्त होते. ते दाराआड होते. ते केवळ फेसबूकवर लाईव्ह होते…
तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तर सगळ्यांना भारी पडेल.…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे या पराभवाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे व बुध्दिस्ट स्थळांचा समावेश असलेली राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा या पर्यटन टूरमध्ये समावेश आहे. विभागनिहाय सर्किट मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद…
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे…
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. आज लता दीदींच्या जयंती निमित्त 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे'…
मुंबई शहरात ज्या प्रमाणे बीडीडी चाळी आहेत त्याच प्रमाणे १०० हुन अधिक बीआयटी चाळी आहेत. तसेच या चाळी १०० हुन अधिक वर्ष जुन्या झाल्याने यापैकी काही चाळी धोकादायक म्हणून देखील…