अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने कोल्हापूर मध्ये लोक कलावंतांचा मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सहभागी झालेल्या राज्याच्या अध्यक्षा सारिका उराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लोककलाकारांना दिले जाणारे वार्षिक मानधन वाढवावे आणि जिल्ह्यातून फक्त 100 कलाकारांनाच वार्षिक मानधन दिले जाते त्याऐवजी वाढवून ते पाचशे कलावंतांना दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान तळागाळातील गाव रस्त्यावरील लोककलावंत शासकीय योजना पासून कायमच वंचित आणि उपेक्षित राहिलेला आहे त्यामुळे अशा कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या मानधनासंदर्भामध्ये राज्य शासनाची पाठपुरावा करणार असल्याचं आणि या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही भेटून तशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू बाळू यांचे स्मारक व्हावं अशी मागणी ही करण्यात आली आहे.
अखिल भारतीय लोक कलावंत सांस्कृतिक समितीच्या वतीने कोल्हापूर मध्ये लोक कलावंतांचा मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सहभागी झालेल्या राज्याच्या अध्यक्षा सारिका उराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लोककलाकारांना दिले जाणारे वार्षिक मानधन वाढवावे आणि जिल्ह्यातून फक्त 100 कलाकारांनाच वार्षिक मानधन दिले जाते त्याऐवजी वाढवून ते पाचशे कलावंतांना दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान तळागाळातील गाव रस्त्यावरील लोककलावंत शासकीय योजना पासून कायमच वंचित आणि उपेक्षित राहिलेला आहे त्यामुळे अशा कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या मानधनासंदर्भामध्ये राज्य शासनाची पाठपुरावा करणार असल्याचं आणि या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही भेटून तशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कोल्हापूर मध्ये प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू बाळू यांचे स्मारक व्हावं अशी मागणी ही करण्यात आली आहे.






