चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आधार क्रमांकातील गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे तब्बल 12 वर्षांपासून सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. पीएम किसान, नमो शेतकरी आणि इतर डीबीटी अनुदानाची रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या बँक खात्यात…
महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी…
राज्य परिवहन महामंडळाने तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता अधिभार आकारून चंद्रपूर विभागातून 65 दिवसांत तब्बल 58.50 लाख रुपये जमा केले आहेत. मात्र एवढा निधी गोळा होऊनही बसस्थानके आणि बसगाड्यांमधील स्वच्छतेची स्थिती…
आदित्य बिर्ला ग्रुपने भारतीय परफॉर्मिंग आर्ट्स क्षेत्राला नवे व्यासपीठ देण्यासाठी ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’ची सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या इंडियन नॅशनल थिएटरच्या प्रवासाला नवी…
माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धन कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम न करताच निधी खर्च झाल्याचा आरोप होत असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्ट २०२६ पासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक होणार आहे. या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी एसटी आगारांमध्ये…
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या…
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया-नागभीड-चांदाफोर्ट-बल्लारशाह मार्गावरील प्रवासी आणि एक्सप्रेस गाड्या सतत ४ ते ६ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मालगाड्यांना प्राधान्य दिल्यामुळे प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले…
मुंबई महापालिकेने मालमत्ता कराशी संबंधित जुने आणि प्रलंबित रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे कर व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्यासोबतच नागरिकांनाही विविध सेवांचा जलद लाभ मिळणार आहे.
रायगड किल्ल्यावरील सुरक्षेबाबत शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेले 54 CCTV कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.
भांडुप विधानसभा क्षेत्रातील डोंगराळ भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला जाब विचारत तातडीच्या…
देशात मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी रायगड जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पाणीटंचाई आणि उकाड्याच्या समस्याही अधिक गंभीर होत आहेत.
पनवेल तालुक्यातील न्हावे गावात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अनियमित पाणीपुरवठा, कथित पाणीचोरी आणि टँकरच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Gun Firing In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बागपत येथे भरबाजारात झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या फायरिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक सैरबैर होऊन पळू लागले. घटनेत चार लोक…
Logitech Mobi Fold Mouse : लाॅजिटेकने भारतात जगातील पहिला फोल्डेबस माउस मोबी फोल्ड सादर केला आहे. कंपनीचा दावा आहे की, रोज वापरल्यानंतरही हा माउस 15 वर्षांपर्यंत खराब होणार नाही.
राजुरा-आसिफाबाद-आदिलाबाद मार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या गंभीर बनली असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर फलक, खुर्च्या आणि विविध साहित्य ठेवल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने…
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गोल्डन चौकी परिसरातील अनधिकृत धार्मिक बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मोहिमेदरम्यान प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
कोयना जलविद्युत प्रकल्पातील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे या गावांच्या नळपाणी पुरवठ्यावर पुढील महिनाभर परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश कोयना सिंचन…
मुंबईतील मांडवी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नामांतराच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक आमदार अमीन पटेल यांनी संस्थेचे नाव बदलण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव फेटाळून…
विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने मोठी मोहीम राबवत दोन महिन्यांत लाखो प्रवाशांवर कारवाई केली आहे. या मोहिमेत दंडवसुलीचा आकडाही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.