• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Womens Appreciation Initiative In Navi Mumbai Demanding An End To The Disloyal Practice

नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ” प्रथा बंद करण्याची मागणी

नवी मुंबई आणि रायगड परिसात राहणाऱ्या आगरी कोळी समाजात अजूनही काही प्रमाणात जुन्या अनिष्ठ परंपरा सुरु आहेत, याचाच विरोध दर्शवण्यासाठी महिलांनी एकत्र .येत पुढाकार घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 21, 2024 | 06:45 PM
नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ" प्रथा बंद करण्याची मागणी

नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ" प्रथा बंद करण्याची मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तळोजा/ विकास पाटील : आगरी समाजातील अशा कीतीतरी “अनिष्ठ” प्रथा,चालीरीती,रूढी परंपरा आहेत. ज्याने समाज उध्वस्त होत चालला आहे. समाज अध:पतना कडे वाटचाल करत आहे. तेव्हा माणसाच्या जीवावर बेतनाऱ्या प्रथा बंद करण्यासाठी खारकोपर ( गव्हाण कोपर ) येथील महिला भगिनींनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी त्यांना गावातील प्रतिष्ठीत मंडळी खोट्या प्रतिष्ठेसाठी विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीच्या निकालावर राजकारण काही थांबेना; उद्धव ठाकरे, राहुल गांधी अन् केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट

प्रथा, चालीरीती, रूढी या पुर्वीपासून चालत आलेल्या आहेत.मात्र दोन दशकांपासून त्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. आणि, तो बदल आम्हीच केवल पत,प्रतिष्ठेपायी घडवून आणला आहे. अतिशय गरीबीत हलाखीचं जिवन कंठणारा आगरी, कोळी, करडी समाज जसा हळुहळू सुशिक्षीत होऊ लागला,तसं त्याचं राहाणीमानही उंचावत गेलं. मात्र त्याच्यात पाहिजे तितका सुसंस्कृतपणा आला नाही. शिक्षणामुळे का होईना पण थोड्याफार प्रमाणात हा समाज नोकरी किंवा कामाधंद्याला लागला. जमिनीचा पैसा आल्याने साखरपुडे, हळदी- लग्न, मुला मुलींना बघण्याचे कार्यक्रम, पाचवी, बारसे, सण, उत्सव,यात्रा,जत्रा,मुंज जल्लोषात करण्याचा जो घाट घातलाय तो समाजाला कर्जात लोटणारा आहे. आता तर त्यात चक्क स्पर्धाच सुरू झालीय. त्यात आता “ओटी भरणा” वाढदिवस,आणखीन जावयांना बोलवून काय ते पुजाअर्चा करून,औक्षण केले जाते. या अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची भर पडत आहे. आणि समाज कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे समाजातील काही अनिष्ठ रुढी परंपरांविरोधात एकत्र येत पनवेमधील महिलांनी चुकीच्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी पुढे आल्या आहेत.

‘त्या’ युवकाचा खून करणाऱ्या तिघांना बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

गेल्या दहा बारा वर्षापूर्वी लोकनेते खासदार दि बा पाटील यांनी अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. हळदी, साखरपुडा, लग्न हे कार्यक्रम एकाच दिवसात करण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश ही आले होते. पण त्यांच्या जाण्याने गेली चार पाच वर्षापासून या अनिष्ठा प्रथा पुन्हा जोरात सुरू करण्यात आल्या असून त्यावर करोडो रुपये खर्च होत आहेत.यासाठी आमदार खासदार,मंत्रीमहोदय,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतीनीधी यांच्या सहकार्याने चार जिल्ह्यांचा मध्यवर्ती ठिकाणी मेळावा भरवून त्या व्यासपिठावरून आगरी, कोळी करडी समाजातील रुढी,परंपरा,सण,उत्सव,लग्न समारंभ,आणि अशा सर्वच प्रथांना लगाम घालण्यासंदर्भात कींवा त्या थोडक्यातच (नियमांच्या चौकटीत राहूनच खर्च करुन) साजऱ्या कराव्यात.
या कायदे, नियम,अटि-शर्तींच्याअधीन राहून कींवा त्यांचं पालन करुनच साजरा करण्याची मुभा असेल असे बंधन असणे गरजेचे आहे. तसा ठराव संमत करून त्यावर चारही जिल्हा प्रतीनीधींच्या स्वाक्षऱ्यांसह तो समाजात रुढ करावा,जेणेकरून समाजाचं होणारं अध:पतन थांबेल,आणि समाज विवीध क्षेत्रात गरुडझेप घेईल.

Web Title: Womens appreciation initiative in navi mumbai demanding an end to the disloyal practice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 06:44 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

काय आहे Ghost Resign? Gen Z चा धक्कादायक ऑफिशियल ट्रेंड, तुम्ही Boss असाल तर जाणून घ्याच!

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.