• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Womens Appreciation Initiative In Navi Mumbai Demanding An End To The Disloyal Practice

नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ” प्रथा बंद करण्याची मागणी

नवी मुंबई आणि रायगड परिसात राहणाऱ्या आगरी कोळी समाजात अजूनही काही प्रमाणात जुन्या अनिष्ठ परंपरा सुरु आहेत, याचाच विरोध दर्शवण्यासाठी महिलांनी एकत्र .येत पुढाकार घेतला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 21, 2024 | 06:45 PM
नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ" प्रथा बंद करण्याची मागणी

नवी मुंबईतील महिलांचा स्त्युत्य उपक्रम; अनिष्ठ" प्रथा बंद करण्याची मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तळोजा/ विकास पाटील : आगरी समाजातील अशा कीतीतरी “अनिष्ठ” प्रथा,चालीरीती,रूढी परंपरा आहेत. ज्याने समाज उध्वस्त होत चालला आहे. समाज अध:पतना कडे वाटचाल करत आहे. तेव्हा माणसाच्या जीवावर बेतनाऱ्या प्रथा बंद करण्यासाठी खारकोपर ( गव्हाण कोपर ) येथील महिला भगिनींनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असले तरी त्यांना गावातील प्रतिष्ठीत मंडळी खोट्या प्रतिष्ठेसाठी विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीच्या निकालावर राजकारण काही थांबेना; उद्धव ठाकरे, राहुल गांधी अन् केजरीवाल मारकडवाडीला देणार भेट

प्रथा, चालीरीती, रूढी या पुर्वीपासून चालत आलेल्या आहेत.मात्र दोन दशकांपासून त्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. आणि, तो बदल आम्हीच केवल पत,प्रतिष्ठेपायी घडवून आणला आहे. अतिशय गरीबीत हलाखीचं जिवन कंठणारा आगरी, कोळी, करडी समाज जसा हळुहळू सुशिक्षीत होऊ लागला,तसं त्याचं राहाणीमानही उंचावत गेलं. मात्र त्याच्यात पाहिजे तितका सुसंस्कृतपणा आला नाही. शिक्षणामुळे का होईना पण थोड्याफार प्रमाणात हा समाज नोकरी किंवा कामाधंद्याला लागला. जमिनीचा पैसा आल्याने साखरपुडे, हळदी- लग्न, मुला मुलींना बघण्याचे कार्यक्रम, पाचवी, बारसे, सण, उत्सव,यात्रा,जत्रा,मुंज जल्लोषात करण्याचा जो घाट घातलाय तो समाजाला कर्जात लोटणारा आहे. आता तर त्यात चक्क स्पर्धाच सुरू झालीय. त्यात आता “ओटी भरणा” वाढदिवस,आणखीन जावयांना बोलवून काय ते पुजाअर्चा करून,औक्षण केले जाते. या अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची भर पडत आहे. आणि समाज कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे समाजातील काही अनिष्ठ रुढी परंपरांविरोधात एकत्र येत पनवेमधील महिलांनी चुकीच्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी पुढे आल्या आहेत.

‘त्या’ युवकाचा खून करणाऱ्या तिघांना बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

गेल्या दहा बारा वर्षापूर्वी लोकनेते खासदार दि बा पाटील यांनी अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते. हळदी, साखरपुडा, लग्न हे कार्यक्रम एकाच दिवसात करण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश ही आले होते. पण त्यांच्या जाण्याने गेली चार पाच वर्षापासून या अनिष्ठा प्रथा पुन्हा जोरात सुरू करण्यात आल्या असून त्यावर करोडो रुपये खर्च होत आहेत.यासाठी आमदार खासदार,मंत्रीमहोदय,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतीनीधी यांच्या सहकार्याने चार जिल्ह्यांचा मध्यवर्ती ठिकाणी मेळावा भरवून त्या व्यासपिठावरून आगरी, कोळी करडी समाजातील रुढी,परंपरा,सण,उत्सव,लग्न समारंभ,आणि अशा सर्वच प्रथांना लगाम घालण्यासंदर्भात कींवा त्या थोडक्यातच (नियमांच्या चौकटीत राहूनच खर्च करुन) साजऱ्या कराव्यात.
या कायदे, नियम,अटि-शर्तींच्याअधीन राहून कींवा त्यांचं पालन करुनच साजरा करण्याची मुभा असेल असे बंधन असणे गरजेचे आहे. तसा ठराव संमत करून त्यावर चारही जिल्हा प्रतीनीधींच्या स्वाक्षऱ्यांसह तो समाजात रुढ करावा,जेणेकरून समाजाचं होणारं अध:पतन थांबेल,आणि समाज विवीध क्षेत्रात गरुडझेप घेईल.

Web Title: Womens appreciation initiative in navi mumbai demanding an end to the disloyal practice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 06:44 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का?  जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

Nov 19, 2025 | 08:33 AM
Todays Gold-Silver Price: चांदी थेट 5 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किंमतीही उतरल्या! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: चांदी थेट 5 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किंमतीही उतरल्या! जाणून घ्या सविस्तर

Nov 19, 2025 | 08:28 AM
TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

Nov 19, 2025 | 08:27 AM
Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numerology: मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Nov 19, 2025 | 08:24 AM
१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

१० मिनिटांमध्ये साखरेचा वापर न करता झटपट बनवा मोरावळा, नियमित सेवन केल्यास शरीराची वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Nov 19, 2025 | 08:00 AM
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

Nov 19, 2025 | 07:58 AM
PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Nov 19, 2025 | 07:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.