Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unseasonal Rain : 243 हेक्टरला साताऱ्यात अवकाळी पावसाचा फटका, 600 शेतकऱ्यांचे नुकसान

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २४३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे ६०० शेतकरी प्रभावित झाले आहेत. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 06, 2026 | 05:59 PM
भोर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

भोर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; वीज कोसळून तरुणाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

Follow Us
Close
Follow Us:
  • 243 हेक्टरला साताऱ्यात अवकाळी पावसाचा फटका
  • 600 शेतकऱ्यांचे नुकसान
  • भाजीपाला आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसा
सातारा : सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील 54 हून अधिक गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण सुमारे 243 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फळबागांसह रब्बी पिके, भाजीपाला आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

फलटण तालुक्यात डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला असून सुमारे 107 हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा बाधित झाल्या आहेत. खंडाळा तालुक्यात गहू आणि आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच खटाव, फलटण, मान आणि कराड परिसरात ज्वारी, कांदा, हरभरा आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसानीचा आढावा घेतल्यास डाळिंब 111 हेक्टर, गहू 47 हेक्टर, आंबा 32 हेक्टर, ज्वारी 21.17 हेक्टर आणि कांदा सुमारे 10 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका किमान पाच कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Satara News: साताऱ्यात महिलाशक्तीचा जागर! शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर आणि ‘होम मिनिस्टर’ सोहळा उत्साहात

मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे 412 शेतकऱ्यांना थेट फटका बसला असून एप्रिल महिन्यातही आंब्याच्या सुमारे 14 हेक्टर बागांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यात सुमारे 10 हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली आहेत.

दरम्यान, कृषी विभागाकडून पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून महसूल विभागालाही तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांचे पशुधन दगावले आहे, अशा शेतकऱ्यांना तात्पुरती मदत देण्यात आली आहे. मात्र, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा आहे. या संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे जामवाडी गावात आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामवाडीचे शेतकरी विजय वाडेकर यांनी आपल्या शेतात अंदाजे १,८०० आंब्याची झाडे लावली होती. यावर्षी अंदाजे १० ते १२ टन आंब्याचे उत्पादन होईल अशी त्यांना अपेक्षा होती, परंतु अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबे जमिनीवर पडले.

आता उत्पादन केवळ १ ते २ टन होईल असा त्यांचा अंदाज आहे. विजय वाडेकर यांच्या मते, येत्या काही दिवसांत पाऊस आणि जोरदार वारे असेच सुरू राहिल्यास, उरलेले आंबेही पडू शकतात, ज्यामुळे १००% नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीमुळे अंदाजे १.२ दशलक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा तयार करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात

Web Title: Satara unseasonal rain hits 243 hectares crops around 600 farmers suffer losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी
1

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा
2

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”
3

इंधन संकटावर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; “पेट्रोल-डिझेलची साठेबाजी खपवून घेणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका!”

Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, इच्छुकांची गर्दी, अर्ज दाखल मात्र शून्य
4

Maharashtra Legislative Council Election : विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, इच्छुकांची गर्दी, अर्ज दाखल मात्र शून्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.