देगाव येथे युथ फाउंडेशनतर्फे आयोजित रोजगार महामेळाव्यात ४००० हून अधिक तरुणांनी भाग घेतला. २,००० पेक्षा जास्त जणांना नोकरीची संधी मिळाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वाचा सविस्तर…
सातारा जिल्ह्यातील कलाकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मेघराज राजे भोसले यांनी दिले.
सातारा नगरपालिकेतील नगरसेवक निशांत पाटील आणि नगरसेविका मुक्ता लेवे यांच्याविरोधात दाखल अपात्रता अर्जांवरील सुनावणी प्रांताधिकारी आशिष बारकुल यांच्या समोर पार पडली. निवडणूक शपथपत्रात मालमत्ता व शैक्षणिक माहितीबाबत चुकीची अथवा अपूर्ण…
सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील विस्तारित गावठाणातील प्लॉट क्रमांक १५ वरील कथित अतिक्रमणाविरोधात बहुजन युथ पॅंथर संघटनेने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली तारळी धरणग्रस्तांचे अनिश्चितकालीन ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. संकलन यादीतील त्रुटी आणि प्रलंबित पुनर्वसनाबाबत सविस्तर वृत्त वाचा.
वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या…
ठोसेघर परिसरातील मोरेवाडी गावावर संभाव्य दरडसंकटाचे सावट गडद झाले आहे. 2019 पासून जमिनीत मोठ्या भेगा पडणे आणि जमीन खचण्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना “मोरेवाडीचे माळीण होऊ…
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
परतीच्या प्रवासादरम्यान पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात सर्व आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई नगरीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून संपूर्ण कृष्णाघाट परिसर भक्तांनी फुलून गेला आहे.
सातारा पालिकेतील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेत शिस्तीचा बडगा उगारला. तसेच विधान परिषदेसाठी सुनील काटकर व धैर्यशील कदम यांच्या नावांची शिफारस केल्याचे…
अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून फसवून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ३५.३४ लाख…
इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात अनेक दुर्मिळ वीरगळी उपेक्षित अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. ओलाव्यामुळे कोरीव आकृत्यांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
वाई येथे कृष्णा नदीकाठी आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तीव्र आक्षेप घेत संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात साताऱ्यात युथ पँथर संघटनेने 'झुरळ' वेश परिधान करून अनोखे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत रोजगार योजनांमधील अटी शिथिल करण्याची मागणी केली.
Satara News Marathi : म्हसवड येथील चांदणी चौक ते पोलीस स्टेशन दरम्यानच्या अर्धवट रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्डे, धूळ, पाईपलाईन अडथळे आणि पावसाळ्यापूर्वी वाढणाऱ्या समस्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला…
Sangli Satara MLC Election: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होईल. एकूण ४७९…
School Panchgani:पाचगणी येथील पाईनवुड इंटरनॅशनल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यासाठी सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी स्वयंस्पष्ट शिफारस पाठवली आहे. मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार आणि नियमांचे उल्लंघन ठरले कारण.
सातारा पालिकेचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते निशांत पाटील यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी २ जून रोजी प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. आरटीआय कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेल्या तक्रारीमुळे खळबळ…
माण तालुक्यातील म्हसवड शहरात पाणी, वीज आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरुण राकेशच्या अपघाती मृत्यूनंतरही प्रशासन ढिम्म असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे.