वाई नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेवरून सुरू झालेल्या वादावर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून १५ टक्के कमी दराच्या निविदेमुळे नगरपरिषदेची ७५ लाख रुपयांची बचत…
स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सातारा नगरपरिषदेला अत्याधुनिक हायड्रो जेटिंग मशीन मिळाले आहे. यामुळे साताऱ्यातील भूमिगत गटारांची स्वच्छता आता आधुनिक पद्धतीने होणार असून कर्मचाऱ्यांना मॅनहोलमध्ये उतरण्याची गरज भासणार नाही.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वाई तालुक्यातील खावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेवर शाळेच्या…
सातारा नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवरील चर्चेदरम्यान जोरदार गदारोळ झाला. बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवकांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर खासदार गटाने सभागृहातून वॉकआऊट केले.
सातारा जिल्ह्यात खाकीचा बनाव करून वाहनचालकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल आणि रोख रक्कम असा 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी दाखल रिट याचिकेवर १५ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे…
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 2026-31 संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत…
नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने NPS लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वाखालील पाठपुरावा आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे संघटनेने…
राम मंदिर ट्रस्टवरील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मनसेने संयुक्त 'राम रक्षा' आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
साताऱ्यातील पाचगणी परिसरात घरात डोकावल्याच्या संशयातून २४ वर्षीय अक्षय जाधव याला चौघांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचगणी पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत…
कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून भाजपने पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील ४५ रस्त्यांची कामे ठप्प असल्याचा आरोप करत गॅस पाईपलाईन आणि केबल टाकण्याच्या प्रकल्पांनाही मोठा…
डोंबिवलीतील महिला डॉक्टर व परिचारिकेवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ वाईतील विविध वैद्यकीय संघटनांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदेशीर उपाययोजना व प्रभावी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी…
सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राजवाडा पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरून मोठा गोंधळ झाला. राजू भोसले आणि राजू शेळके यांच्यात शाब्दिक चकमक रंगल्यानंतर अखेर आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर…
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कथित बेकायदा उत्खननाची तातडीने चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय मराठा महासंघाने केली आहे.
राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर तीव्र निदर्शने करण्यात आली.
राज्याच्या शिक्षण धोरणाविरोधात सातारा जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी शाळा बंद ठेवून भव्य मोर्चा काढला. TET सक्ती रद्द करणे, जुनी पेन्शन लागू करणे आणि अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन…
सातारा जिल्ह्यात महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कृष्णानगर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनादरम्यान मोठा थरार पाहायला मिळाला. मागण्या पूर्ण न झाल्याने एका महिला नेत्याने आत्मदहनाचा, तर जिल्हाध्यक्षांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
मल्हारपेठमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे निसरेफाटा, एफिल आणि रासे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली…
साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील खामगाव येथे विद्युत वायरमधील प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.