डिजिटल इंडियात प्रशासनाचा 'अजब' प्रताप पाहायला मिळाला आहे. महाराष्टात रजिस्टर असणाऱ्या बुलेटच्या नंबरवर कर्नाटकात चक्क कार वापरण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सातारामध्ये महायुतीतीलच अंतर्गत चुरस वाढल्याने जिल्हा परिषद राजकारण तापले आहे. स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष आणि मतभेद उघड होत असून, आगामी निर्णयांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला आहे.
साताऱ्यातील पाचगणी ठिकाण हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील टेबल लँड परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र दिसून आले आहे. हे नेमके कशामुळे घडले? चला जाणून…
वाई येथे एका धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून तो मृत्यूचा सापळा ठरत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी…
Indian National Congress पक्षाच्या ‘सृजन अभियानाची’ सुरुवात सातारा येथे करण्यात आली. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे आमदार Malinder Rajan यांची प्रमुख उपस्थिती होती.
Satara येथील सदरबझारमध्ये Rashtriya Swayamsevak Sangh च्या शताब्दी वर्षानिमित्त पहिले हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनात सांस्कृतिक परंपरा, सामाजिक मूल्ये आणि हिंदू समाजाच्या एकतेवर विशेष भर देण्यात आला.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर कायदेशीर आक्षेप घेण्यात आला आहे. ९६ हजार कोटींच्या थकबाकीनंतर आता हा नवा राजकीय वाद.
आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी सातेवाडी (खटाव) येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला आहे. म्हसवड येथील मोफत शिबिरात १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्रात ९६ हजार कोटींच्या थकबाकीसाठी कंत्राटदारांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे. साताऱ्यात सिकंदर डांगे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटदार आक्रमक.
सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा आणि प्रादेशिक पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांच्या कमतरतेवरून प्रशासनावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल करत अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला.
सध्याच्या परिस्थितीत ३२ विरुद्ध ३३ असे काट्याचे संख्याबळ असल्यामुळे प्रत्येक निर्णय हा संघर्षातूनच मार्गी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामे राबवताना अडचणी येऊ शकतात.
साताऱ्यातील कृष्णानगर येथील अधीक्षक अभियंत्यांच्या शासकीय निवासस्थानी अहिंसा पुजारी महावीर जयंती दिनी संगीत नि रंगीत उघडपणे कार्यक्रम झाला. खऱ्या अर्थाने आखाडी साजरी झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सिंचन विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २४३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे ६०० शेतकरी प्रभावित झाले आहेत. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Shashikant Shinde News: शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद निवडीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली. शेतकरी मदत आणि पोटनिवडणुकीबाबत त्यांनी मांडलेली सविस्तर भूमिका वाचा