अनेक दिवस गटारांची प्रत्यक्ष साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी साफसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र नागरिकांच्या मते ती साफसफाई केवळ कागदोपत्रीच झाली.
Phaltan तालुक्यात बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून संपर्क साधत २२ वर्षीय तरुणाला बोलावून मारहाण करत खून करण्यात आला. मृतदेह Nira Riverपात्रात फेकला. पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली.
आंबेनळी घाट परिसरात रस्त्यालगत मोरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त होत असून पोलिसांकडून सीसीटीव्ही व तांत्रिक तपास सुरू आहे.
महाराष्ट्रातील रहिवासी मंगला आवळे ६५ वर्षांच्या आहेत. या वयात त्यांनी शारीरिक वेदनांवर समाधान मानले नाही आणि ते निवृत्तीचे वय मानले नाही. मंगला आवळे ऑटोरिक्षा चालवतात.
व्हॅलेंटाईन डे दिवशी सातारा जिल्ह्यात शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांबाबत मिश्किल टिप्पणी करत युतीचे संकेत दिले आहेत. 'आम्ही मिठी मारायला तयार' या विधानामुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ.
सातारा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी जाहीर झाली. बांधकाम सभापतीपदी बाळासाहेब खंदारे तर आरोग्य सभापतीपदी धनंजय जांभळे यांची वर्णी लागली आहे. वाचा सविस्तर यादी.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
माण-खटाव मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या आहेत.
वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट देऊन अभिवादन केले.
सातारा जिल्ह्याला विकास काय असतो, हे आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात दाखवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
साताऱ्यातील फलटण तालुक्यात अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आधी दगडाने ठेचून खून, नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून नदी व शेततळ्यात फेकले. तिघे…
साताऱ्यातील कोरेगाव येथे ऊसतोड मजूर मच्छिंद्र भोसे यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी अजय मानेने जेवणाच्या बहाण्याने शेतात नेऊन पाय बांधले. हत्येनंतर आरोपीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात सोनगाव येथे महत्त्वाची बैठक पार पडली. जागावाटप आणि समन्वयाबाबत ४५ मिनिटे चर्चा झाली.
सातारा तालुक्यातील जकातवाडी गावात वसंत दळवी यांच्या घरात चोरी करण्यात आली. चोरांनी जिम साहित्य चोरी करून घटनास्थळी नारळ, हळदी-कुंकू, बाहुली ठेवली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थाने, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, पॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत.
वारी परंपरा, भक्ती संप्रदाय, ईश्वरी शक्ती यांचे उपरोधिक उल्लेख कवितेत येतात, याची कारणे वेगवेगळी आहेत. काही वैयक्तिक दुःखद प्रसंग आहेत तर बहुतेक सामाजिक दुःखे व समस्यांची मुळे आहेत, असे अनुराधा…