Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या?

मानपाडा पोलीस ठाण्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली यामुळे करण्यात आली की, त्यांनी एका महिलेच्या तक्रारीवर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 02, 2024 | 02:30 PM
MAHARASHTRA POLICE

MAHARASHTRA POLICE

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे जिल्ह्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या बदल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केल्या गेल्याचे सांगितले जात आहे. या बदल्यानंतर राजकीय आणि नागरीकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सत्तेमधील एका नेत्याचं वर्चस्व कमी करण्यासाठी सत्तेमधील दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने ही खेळी केली आहे का असा तर्कवितर्क व्यक्त केला जात आहे. या बदल्यांचा परिमाण काही दिवसात समोर येणार आहे.

कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेली धूसफूस कितीही प्रयत्न केले तरी थांबत नाही. विरोधी पक्षात असताना देखील या दोन्ही पक्षात कल्याणमध्ये वाद होता. सत्तेत एकत्रित आल्यावरही दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये सूत जुळलेले नाही. अनेक अशी उदारहणे आहे. ज्यात दिसून आले की, एका पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले आहेत. यात पोलिसांचाही वापर केला गेला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली यामुळे करण्यात आली की, त्यांनी एका महिलेच्या तक्रारीवर एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. नंतर काही महिन्यांनी त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली. मानपाडा पोलीस ठाणे असो, कोळसेवाडी पोलीस ठाणे असो, विष्णूनगर किंवा रामनगर पोलीस ठाणे असो. या पोलीस ठाण्यात राजकीय वर्चस्वाच्या लढाईमुळे ताण वाढला आहे हे कोणी नाकारु शकत नाही.

सर्वात भनायक परिस्थिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद जगजाहिर आहे. कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांच्या कारवाई बद्दल अनेकदा शंका व्यक्त केली गेली आहे. त्याची चर्चा सुरु असते. जाणीवपूर्वक कोणावर कारवाई होऊ नये असा पोलिसांचा प्रयत्न असतो. सध्या दोन दिवसात असे दोन प्रकार कल्याण पूर्वेत घडले. ज्यामध्ये राजकीय वातावरण तापले. आता हे सर्व होत असताना कल्याण डोंबिवलीतील वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. हे पोलीस अधिकारी दोन ते तीन महिन्यापूर्वीच पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. एका माेठ्या नेत्याचे वर्चस्व कमी करण्यासाठी त्यांच्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. आता खरे काय खोटे काय हे येणारा काळच ठरविणार आहे. परंतू या बदल्यांचा परिमाण काही दिवसात दिसून येईल.

Web Title: Transfers of police officers to reduce political dominance in the wake of elections maharashtra political party mahrashtra politics shivsena bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • BJP
  • kalyan
  • shivsena
  • thane
  • Thane News update

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
1

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
2

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
3

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?
4

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.