• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 4 Lunch Mistakes Can Cause Harm To Health Know The Details

दुपारच्या जेवणात कधीच करू नका 4 चुका, आरोग्यावर पडतील भारी होईल नुकसान

दुपारचे जेवण हे आपल्या दिवसातील एक महत्त्वाचे जेवण आहे. दुपारपासून संध्याकाळपर्यंत शरीराला ऊर्जा देण्यास मदत होते. दुपारचे जेवण चयापचय वाढवण्यास आणि पचन सुधारण्यासदेखील मदत करते. बरेचदा आपण नकळत अशा काही चुका करतो की, दुपारच्या जेवणामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. या चुका नक्की काय आहेत आणि या कशा टाळता येतील याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 29, 2025 | 04:39 PM
दुपारचे जेवण नक्की कधी जेवावे आणि हे जेवताना आपल्याकडून काय चुका होत आहेत, ज्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतोय हे आपण जाणून घेऊया

दुपारचे जेवण नक्की कधी जेवावे आणि हे जेवताना आपल्याकडून काय चुका होत आहेत, ज्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होतोय हे आपण जाणून घेऊया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 दुपारी जड आणि तेलकट अन्न खाल्ल्याने शरीरावर जास्त भार पडतो. या प्रकारचे अन्न पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे तंद्री लागणे, गॅस, अपचन आणि आम्लतादेखील होऊ शकते. दुपारचे जेवण हलके, पौष्टिक आणि संतुलित असावे

दुपारी जड आणि तेलकट अन्न खाल्ल्याने शरीरावर जास्त भार पडतो. या प्रकारचे अन्न पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे तंद्री लागणे, गॅस, अपचन आणि आम्लतादेखील होऊ शकते. दुपारचे जेवण हलके, पौष्टिक आणि संतुलित असावे

2 / 5 बऱ्याचदा लोक दुपारचे जेवण जेवणे वगळतात किंवा उशीरा जेवतात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उशीरा जेवल्याने चयापचय क्रिया प्रभावित होते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. दुपारच्या जेवणाची योग्य वेळ दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत आहे

बऱ्याचदा लोक दुपारचे जेवण जेवणे वगळतात किंवा उशीरा जेवतात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उशीरा जेवल्याने चयापचय क्रिया प्रभावित होते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. दुपारच्या जेवणाची योग्य वेळ दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत आहे

3 / 5 बऱ्याचदा लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच एक ग्लास पाणी पितात. यामुळे पचन रस पातळ होतात आणि अन्न व्यवस्थित पचत नाही. जेवण करण्यापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जर ते खूप आवश्यक असेल तर जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्या

बऱ्याचदा लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच एक ग्लास पाणी पितात. यामुळे पचन रस पातळ होतात आणि अन्न व्यवस्थित पचत नाही. जेवण करण्यापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जर ते खूप आवश्यक असेल तर जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्या

4 / 5 अन्न लवकर खाण्याच्या घाईत, लोक अनेकदा अन्न न चावता गिळून खातात. यामुळे पोट लवकर भरते, पण पचन व्यवस्थित होत नाही

अन्न लवकर खाण्याच्या घाईत, लोक अनेकदा अन्न न चावता गिळून खातात. यामुळे पोट लवकर भरते, पण पचन व्यवस्थित होत नाही

5 / 5 अन्न हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात आणि पचनदेखील व्यवस्थित राहते

अन्न हळूहळू आणि व्यवस्थित चावून खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात आणि पचनदेखील व्यवस्थित राहते

Web Title: 4 lunch mistakes can cause harm to health know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news in marathi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! ऑफिसमध्ये कराल फक्त काम, अंगातील आळस जाईल लांब

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.