• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Health Benefits Of Not Eating Rice For A Month

महिनाभर भात न खाल्यास आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम

जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवण जेवल्यासारखं वाटत नाही. काहींना संध्याकाळच्या जेवणात आणि इतर वेळी भात खायची सवय असते. पण अतिप्रमाणात भाताचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. सतत भात खाल्यामुळे मधुमेह होऊ शकतो, तसेच शरीरातील गुल्कोजचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिनाभर भात न खाल्यामुळे शरीरावर कोणते परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात जर तुम्हाला भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी उकड्या तांदुळाचा भात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया महिनाभर भात न खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 10:43 AM
भात खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

भात खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 तांदळामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात खाण्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे.

तांदळामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात खाण्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे.

2 / 5 पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात पांढऱ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करू नये.

पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात पांढऱ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करू नये.

3 / 5 सतत भात खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे भात खाण्याऐवजी इतर कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

सतत भात खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे भात खाण्याऐवजी इतर कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

4 / 5 पांढऱ्या रंगाच्या तांदळात स्टार्चचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात पांढऱ्या रंगाचा भात खाऊ नये.

पांढऱ्या रंगाच्या तांदळात स्टार्चचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात पांढऱ्या रंगाचा भात खाऊ नये.

5 / 5 पांढऱ्या तांदळाचे आहारात सेवन केल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होण्यास मदत होते. यामुळे जास्त थकवा आणि झोपू येऊ लागते.  त्यामुळे आहारात इतर तांदळाचे सेवन करावे.

पांढऱ्या तांदळाचे आहारात सेवन केल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होण्यास मदत होते. यामुळे जास्त थकवा आणि झोपू येऊ लागते. त्यामुळे आहारात इतर तांदळाचे सेवन करावे.

Web Title: Health benefits of not eating rice for a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • rice side effects

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलने घेतला मोठा निर्णय! भारतीय संघात स्थान न मिळाल्याने ‘या’ परदेशी संघासोबत करार

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

USA Cricket : यूएसए क्रिकेटचा धक्कादायक निर्णय! आयसीसीकडून निलंबित झाल्यानंतर केला दिवाळखोरीसाठी अर्ज

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.