• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Health Benefits Of Not Eating Rice For A Month

महिनाभर भात न खाल्यास आरोग्यावर दिसून येतात ‘हे’ सकारात्मक परिणाम

जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवण जेवल्यासारखं वाटत नाही. काहींना संध्याकाळच्या जेवणात आणि इतर वेळी भात खायची सवय असते. पण अतिप्रमाणात भाताचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होण्याची शक्यता असते. सतत भात खाल्यामुळे मधुमेह होऊ शकतो, तसेच शरीरातील गुल्कोजचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिनाभर भात न खाल्यामुळे शरीरावर कोणते परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात जर तुम्हाला भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी उकड्या तांदुळाचा भात खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया महिनाभर भात न खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 10:43 AM
भात खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

भात खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 तांदळामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात खाण्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे.

तांदळामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात भात खाण्याऐवजी इतर पदार्थांचे सेवन करावे.

2 / 5 पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात पांढऱ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करू नये.

पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात पांढऱ्या रंगाच्या तांदुळाचे सेवन करू नये.

3 / 5 सतत भात खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे भात खाण्याऐवजी इतर कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

सतत भात खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे भात खाण्याऐवजी इतर कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

4 / 5 पांढऱ्या रंगाच्या तांदळात स्टार्चचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात पांढऱ्या रंगाचा भात खाऊ नये.

पांढऱ्या रंगाच्या तांदळात स्टार्चचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणात पांढऱ्या रंगाचा भात खाऊ नये.

5 / 5 पांढऱ्या तांदळाचे आहारात सेवन केल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होण्यास मदत होते. यामुळे जास्त थकवा आणि झोपू येऊ लागते.  त्यामुळे आहारात इतर तांदळाचे सेवन करावे.

पांढऱ्या तांदळाचे आहारात सेवन केल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होण्यास मदत होते. यामुळे जास्त थकवा आणि झोपू येऊ लागते. त्यामुळे आहारात इतर तांदळाचे सेवन करावे.

Web Title: Health benefits of not eating rice for a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food
  • rice side effects

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक

पाकिस्तानची आशिया कपमधून माघार! ‘या’ संघाला झाला फायदा; भविष्यातील स्पर्धांवर होणार परिणाम 

पाकिस्तानची आशिया कपमधून माघार! ‘या’ संघाला झाला फायदा; भविष्यातील स्पर्धांवर होणार परिणाम 

Konkan Rain Update :  ‘या’ जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी ‘रेड अलर्ट’;  नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन

Konkan Rain Update : ‘या’ जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी ‘रेड अलर्ट’; नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

USA Vs INDIA: काहीतरी मोठं घडणार! Tariff वादावर PM मोदींनी बोलावली ‘ही’ महत्वाची बैठक, ट्रम्पची चिंता वाढली

Stocks to Watch: ऑटो सेक्टरमध्ये तूफान तेजी; Maruti, Tata Motors सह ‘हे’ स्टॉक आघाडीवर!

Stocks to Watch: ऑटो सेक्टरमध्ये तूफान तेजी; Maruti, Tata Motors सह ‘हे’ स्टॉक आघाडीवर!

कोल्हापूरची पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर; संततधार पावासामुळे जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूरची पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर; संततधार पावासामुळे जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली

व्हिडिओ

पुढे बघा
Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Dombivali : 2 महिन्यांपासून पाणीटंचाई, डोंबिवलीकरांचा MIDC ला जाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.