• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Healthy Benefits Of Nutmeg Jayfal Benefits

फायबरने समृद्ध असलेल्या जायफळाचे सेवन केल्याने आरोग्याला होतील अनेक फायदे

प्रत्येक स्वयंपाक घरात जसे लाल तिखट, हळद, वेलची हे मसाल्याचे पदार्थ उपलब्ध असतात. तसेच जायफळ देखील असते.दक्षिण भारतामध्ये जायफळ मोठ्या प्रमाणावर पिकवले जातात. गोडाचा कोणताही पदार्थ बनवण्यासाठी जायफळाच्या पावडरचा वापर केला जातो. मिरिस्टिका सुगंधी झाडाच्या बियांपासून जायफळ हे फळ मिळते. दक्षिण भारतासह इतर ठिकाणी जायफळ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी जायफळ उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला जायफळाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 07, 2024 | 05:53 PM
जायफळाचे आरोग्याला होणारे फायदे

जायफळाचे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 जायफळमध्ये उच्च फायबर आढळून येतात, जे अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करतात. यामुळे सहज अन्न पचते.अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जायफळाचे सेवन करा.

जायफळमध्ये उच्च फायबर आढळून येतात, जे अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करतात. यामुळे सहज अन्न पचते.अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जायफळाचे सेवन करा.

2 / 5 जायफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाचा धोका कमी होऊन आरोग्य निरोगी राहते.

जायफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाचा धोका कमी होऊन आरोग्य निरोगी राहते.

3 / 5 मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जायफळाचे सेवन केले जाते. यामुळे स्मरणशक्ती मजबूत राहते आणि तणाव देखील कमी होतो.

मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जायफळाचे सेवन केले जाते. यामुळे स्मरणशक्ती मजबूत राहते आणि तणाव देखील कमी होतो.

4 / 5 हाडे किंवा स्नायू दुखी लागल्यास जायफळाच्या तेलाने मालिश करा. तसेच शरीरातील कोणत्याही भागात सूज आल्यानंतर जायफळ तेल लावल्यास आराम मिळेल.

हाडे किंवा स्नायू दुखी लागल्यास जायफळाच्या तेलाने मालिश करा. तसेच शरीरातील कोणत्याही भागात सूज आल्यानंतर जायफळ तेल लावल्यास आराम मिळेल.

5 / 5 त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात जायफळाचे सेवन करावे. यामुळे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होत नाही. जास्त प्रमाणात जायफळाचे सेवन केल्यास झोप येण्याची शक्यता असते.

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात जायफळाचे सेवन करावे. यामुळे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होत नाही. जास्त प्रमाणात जायफळाचे सेवन केल्यास झोप येण्याची शक्यता असते.

Web Title: Healthy benefits of nutmeg jayfal benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 05:53 PM

Topics:  

  • Nutmeg

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.