• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • When Will Kali Yuga End

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

आजच्या काळात पृथ्वीवर पाप, अन्याय आणि अत्याचार यांचा थैमान माजलेला दिसतो. प्रत्येकजण म्हणतो “हेच तर कलियुग आहे!” खरंच, शास्त्रांनुसार कलियुग हेच ते युग आहे जिथे अधर्म सर्वाधिक वाढतो आणि माणुसकी हळूहळू नष्ट होऊ लागते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 12, 2025 | 02:58 PM
कलियुग कधी संपणार! (फोटो सौजन्य - Social Media)

कलियुग कधी संपणार! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पुराणांमध्ये लिहिलं आहे की, कलियुगात बाप मुलाचा नसेल आणि मुलगा बापाचा नसेल. म्हणजेच नातेसंबंध, प्रेम आणि विश्वास या सगळ्या गोष्टींमध्ये फट पडेल.

पुराणांमध्ये लिहिलं आहे की, कलियुगात बाप मुलाचा नसेल आणि मुलगा बापाचा नसेल. म्हणजेच नातेसंबंध, प्रेम आणि विश्वास या सगळ्या गोष्टींमध्ये फट पडेल.

2 / 5 सुरुवात झाली होती सत्ययुगापासून, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग १७,२८,००० वर्षांचे होते आणि त्या काळात सत्य, धर्म आणि ज्ञान यांचे राज्य होते. यानंतर आले त्रेतायुग, प्रभू श्रीरामांचा काळ, या युगाची लांबी होती १२,९६,००० वर्षे. त्यानंतर आले द्वापरयुग, श्रीकृष्णांचा काळ, ज्याचे कालमान ८,६४,००० वर्षे होते.

सुरुवात झाली होती सत्ययुगापासून, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग १७,२८,००० वर्षांचे होते आणि त्या काळात सत्य, धर्म आणि ज्ञान यांचे राज्य होते. यानंतर आले त्रेतायुग, प्रभू श्रीरामांचा काळ, या युगाची लांबी होती १२,९६,००० वर्षे. त्यानंतर आले द्वापरयुग, श्रीकृष्णांचा काळ, ज्याचे कालमान ८,६४,००० वर्षे होते.

3 / 5 आणि आता चालू आहे कलियुग, ज्याचे एकूण आयुष्य ४,३२,००० वर्षे असल्याचे पुराणांमध्ये नमूद आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून निरोप घेतल्यानंतर म्हणजेच सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी (इ.स.पू. ३१०२) कलियुगाची सुरुवात झाली.

आणि आता चालू आहे कलियुग, ज्याचे एकूण आयुष्य ४,३२,००० वर्षे असल्याचे पुराणांमध्ये नमूद आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून निरोप घेतल्यानंतर म्हणजेच सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी (इ.स.पू. ३१०२) कलियुगाची सुरुवात झाली.

4 / 5 म्हणजे आपण सध्या अजूनही कलियुगाच्या पहिल्याच टप्प्यात आहोत! याचा अर्थ: अजून ४,२६,९०० वर्षे या युगाचा काल बाकी आहे.

म्हणजे आपण सध्या अजूनही कलियुगाच्या पहिल्याच टप्प्यात आहोत! याचा अर्थ: अजून ४,२६,९०० वर्षे या युगाचा काल बाकी आहे.

5 / 5 कलियुग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि पृथ्वीवर धर्म, सत्य आणि सद्गुणांचा नवा काळ येईल, असं शास्त्र सांगतं.

कलियुग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि पृथ्वीवर धर्म, सत्य आणि सद्गुणांचा नवा काळ येईल, असं शास्त्र सांगतं.

Web Title: When will kali yuga end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Kali Yuga
  • Mahabharata facts

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

Nov 12, 2025 | 02:58 PM
Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Nov 12, 2025 | 02:51 PM
नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…

नोव्हेंबरपासूनच थंडीला सुरुवात; तापमानात होतीये घट, काही ठिकाणी धुके…

Nov 12, 2025 | 02:50 PM
Maharashtra Local Body Elections 2025: निवडणूक आदर्श आचारसंहिता सुरु; काय करावे अन् काय करु नये?

Maharashtra Local Body Elections 2025: निवडणूक आदर्श आचारसंहिता सुरु; काय करावे अन् काय करु नये?

Nov 12, 2025 | 02:49 PM
Shahrukh Khanचा डबल धमाका! ६ ब्लॉकबस्टर चित्रपट OTTवर ट्रेंडिंग, कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले

Shahrukh Khanचा डबल धमाका! ६ ब्लॉकबस्टर चित्रपट OTTवर ट्रेंडिंग, कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले

Nov 12, 2025 | 02:41 PM
IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी

IND vs SA : शुभमन गिल, जयस्वालसह सुदर्शननेही मैदानात गाळला घाम! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची जय्यत तयारी

Nov 12, 2025 | 02:41 PM
रिक्षा चालकाची मुलगी साक्षी झाली सीए! जिद्दीने केले स्वप्न पूर्ण, अभ्यास करून मिळवले यश

रिक्षा चालकाची मुलगी साक्षी झाली सीए! जिद्दीने केले स्वप्न पूर्ण, अभ्यास करून मिळवले यश

Nov 12, 2025 | 02:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM
पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Nov 11, 2025 | 11:28 PM
Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Nov 11, 2025 | 08:19 PM
Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Nov 11, 2025 | 08:12 PM
Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Nov 11, 2025 | 02:39 PM
Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Nov 11, 2025 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.