• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • When Will Kali Yuga End

पाप-अत्याचारांची हीच मर्यादा? जाणून घ्या: कलियुग कधी संपणार!

आजच्या काळात पृथ्वीवर पाप, अन्याय आणि अत्याचार यांचा थैमान माजलेला दिसतो. प्रत्येकजण म्हणतो “हेच तर कलियुग आहे!” खरंच, शास्त्रांनुसार कलियुग हेच ते युग आहे जिथे अधर्म सर्वाधिक वाढतो आणि माणुसकी हळूहळू नष्ट होऊ लागते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 12, 2025 | 02:58 PM
कलियुग कधी संपणार! (फोटो सौजन्य - Social Media)

कलियुग कधी संपणार! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पुराणांमध्ये लिहिलं आहे की, कलियुगात बाप मुलाचा नसेल आणि मुलगा बापाचा नसेल. म्हणजेच नातेसंबंध, प्रेम आणि विश्वास या सगळ्या गोष्टींमध्ये फट पडेल.

पुराणांमध्ये लिहिलं आहे की, कलियुगात बाप मुलाचा नसेल आणि मुलगा बापाचा नसेल. म्हणजेच नातेसंबंध, प्रेम आणि विश्वास या सगळ्या गोष्टींमध्ये फट पडेल.

2 / 5 सुरुवात झाली होती सत्ययुगापासून, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग १७,२८,००० वर्षांचे होते आणि त्या काळात सत्य, धर्म आणि ज्ञान यांचे राज्य होते. यानंतर आले त्रेतायुग, प्रभू श्रीरामांचा काळ, या युगाची लांबी होती १२,९६,००० वर्षे. त्यानंतर आले द्वापरयुग, श्रीकृष्णांचा काळ, ज्याचे कालमान ८,६४,००० वर्षे होते.

सुरुवात झाली होती सत्ययुगापासून, ज्याला कृतयुग असेही म्हणतात. हे युग १७,२८,००० वर्षांचे होते आणि त्या काळात सत्य, धर्म आणि ज्ञान यांचे राज्य होते. यानंतर आले त्रेतायुग, प्रभू श्रीरामांचा काळ, या युगाची लांबी होती १२,९६,००० वर्षे. त्यानंतर आले द्वापरयुग, श्रीकृष्णांचा काळ, ज्याचे कालमान ८,६४,००० वर्षे होते.

3 / 5 आणि आता चालू आहे कलियुग, ज्याचे एकूण आयुष्य ४,३२,००० वर्षे असल्याचे पुराणांमध्ये नमूद आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून निरोप घेतल्यानंतर म्हणजेच सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी (इ.स.पू. ३१०२) कलियुगाची सुरुवात झाली.

आणि आता चालू आहे कलियुग, ज्याचे एकूण आयुष्य ४,३२,००० वर्षे असल्याचे पुराणांमध्ये नमूद आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरून निरोप घेतल्यानंतर म्हणजेच सुमारे ५,१०० वर्षांपूर्वी (इ.स.पू. ३१०२) कलियुगाची सुरुवात झाली.

4 / 5 म्हणजे आपण सध्या अजूनही कलियुगाच्या पहिल्याच टप्प्यात आहोत! याचा अर्थ: अजून ४,२६,९०० वर्षे या युगाचा काल बाकी आहे.

म्हणजे आपण सध्या अजूनही कलियुगाच्या पहिल्याच टप्प्यात आहोत! याचा अर्थ: अजून ४,२६,९०० वर्षे या युगाचा काल बाकी आहे.

5 / 5 कलियुग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि पृथ्वीवर धर्म, सत्य आणि सद्गुणांचा नवा काळ येईल, असं शास्त्र सांगतं.

कलियुग संपल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि पृथ्वीवर धर्म, सत्य आणि सद्गुणांचा नवा काळ येईल, असं शास्त्र सांगतं.

Web Title: When will kali yuga end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Kali Yuga
  • Mahabharata facts

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 18, 2026 | 08:10 AM
छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…

छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…

Feb 18, 2026 | 08:05 AM
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात घसरण सुरुच! आजचे दर पाहून ग्राहक झाले आनंदी, वाचा सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात घसरण सुरुच! आजचे दर पाहून ग्राहक झाले आनंदी, वाचा सविस्तर

Feb 18, 2026 | 08:01 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

जेवणात तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत पापडांपासून बनवा चटपटीत पापड सॅलड, नोट करून घ्या रेसिपी

Feb 18, 2026 | 08:00 AM
Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

Feb 18, 2026 | 07:47 AM
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

Feb 18, 2026 | 07:10 AM
Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Women Health: मासिक पाळीत रक्ताच्या गाठी का पडतात? जाणून घ्या Blood Clots पडणे योग्य की अयोग्य

Feb 18, 2026 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.