• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Astro Tips Ravivar Upay Financial Difficulties Will Be Overcome

Astro Tips: आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास रविवारी करा ‘हे’ उपाय

रविवारचा दिवस सूर्यदेवाल समर्पित असल्याने रविवारी सूर्यदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण केल्याने भरपूर फायदा होतो अशी मान्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 08, 2025 | 09:55 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. त्यापैकी रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. रविवारी सकाळी सर्व आवरुन झाल्यावर विधिवत सूर्य देवाची पूजा करुन सूर्य देवाला जल अर्पण केल्याने त्याचा आपल्याला लाभ होतो. जे भक्त सूर्यदेवाचे हे उपाय करतात त्यांच्यावर सूर्यदेवाचा कायम आशीर्वाद राहतो. ज्योतिषशास्त्रामध्ये रविवारच्या उपायांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास रविवारी कोणते उपाय करावे ते सांगण्यात आले आहे. जाणून घ्या रविवारचे उपाय

आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उपाय

जर तुमच्या घरामधील आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रविवारी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यावर विधीवत सूर्यदेवाची पूजा करावी. त्यानंतर एखादे तांब्याचे भांडे घेऊन त्यामध्ये पाणी, लाल रंगांची फुले, तांदूळ आणि गूळ ठेवावा. या सर्व गोष्टी सूर्यदेवाला दाखवाव्यात. त्यानंतर ॐ आदित्य नम: या मंत्रांचा शक्यतो 108 वेळा जप करावा. हे उपाय दर रविवारी सकाळी केल्याने घरातील आर्थिक समस्येतून सुटण्यास मदत होईल.

Numerology: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना व्यवसायत होईल लाभ

धनप्राप्ती होण्यासाठी करा हे उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी सकाळी सूर्याला जल अर्पण करण्याबरोबरच माशांना पिठाचे गोळे खायला देणे देखील फायदेशीर ठरते, असे मानले जाते. तसेच या दिवशी संध्याकाळी तलाव किंवा नदीजवळ जाऊन माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे. असे केल्याने भरपूर पूण्य मिळते, अशी मान्यता आहे. रविवारच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला दिल्याने व्यक्तीच्यी जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात तसेच आर्थिक लाभ देखील होण्यास सुरुवात होते.

या मंत्रांचा जप करा

रविवारी सकाळी आवरुन झाल्यानंतर नारंगी, गुलाबी, सोनेरी किंवा लाल रंगांचे कपडे परिधान करावे. त्यानंतर ‘ॐ घृणी सूर्याय नम:’ या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. या उपायामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील असलेले सूर्याचे स्थान मजबूत होते आणि व्यक्तीचा समाजात आदर वाढतो. मान्यतेनुसार, व्यक्तीने भक्तीभावाने हा उपाय केल्यास त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.

Pradosh Vrat: रवी प्रदोष व्रताच्या दिवशी करा या मंत्रांचा जप, घरात नांदेल सुख समृद्धी

या गोष्टींचे दान केल्यास तुमची प्रगती होण्यास मदत होईल

ज्योतिषशास्त्रात काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. रविवारी गरजूंना मीठ दान करणे फायदेशीर ठरते. या उपायामुळे जीवनातील येणाऱ्या समस्येपासून मुक्तता होते. त्याशिवाय तुम्ही जवळच्या एका मंदिरात जाऊन गूळ आणि गहूचे दान करावे. हा उपाय केल्याने जीवनात येणाऱ्या अडथळ्यापासून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. गरजूंना दान करताना चुकूनही मिठाचे दान करु नये असे केल्यास अशुभ परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी करा हे उपाय

जर तुम्हाला जीवनात खूप समस्या येत असतील तर वडाचे पान घ्या त्यावर संध्याकाळी तुमची इच्छा लिहा. त्यानंतर ते पान तुमच्या उशीजवळ ठेवा आणि रविवारी सकाळी ते पान वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता होते. तसेच कामामध्ये येणारे अडथळे देखील दूर होतात. वडाच्या पानाचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips ravivar upay financial difficulties will be overcome

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग
1

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व
2

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश
3

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या
4

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते? काय आहे पूजेचे महत्त्व जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.