• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Palmistry Bhagya Rekha In Hand Meaning And Future Prediction

Palmistry: तळहातावरील ही रेषा देते सरकारी नोकरीचे संकेत, तुम्ही बनू शकता मोठे अधिकारी

हस्तरेषाशास्त्रानुसार, भाग्य रेषेवरून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेता येते. भाग्यरेषा जीवनातील यश, संघर्ष, संपत्ती इत्यादींबद्दल सांगते. भाग्य रेषेला शनि रेषा असेही म्हणतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 16, 2025 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भाग्य रेषेला शनि रेषा असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीचे भविष्य जाणून घेण्यासाठी, या रेषेकडे पाहण्यासोबतच, हाताच्या आकाराकडेदेखील विशेष लक्ष दिले जाते. असे मानले जाते की, भाग्यरेषा एखाद्या व्यक्तीच्या सांसारिक जीवनाशी संबंधित असते. तळहातावरील ही रेषा सांगते की, तुम्हाला यश मिळेल की नाही. आपल्या जीवनात कोणत्या प्रकारचे अडथळे आणि अडचणी येऊ शकतात. भाग्यरेषा बहुतेकदा जीवनरेषा, चंद्ररेषा, मस्तकरेषा किंवा हृदयरेषेपासून उद्भवते. आपल्या जीवनाबद्दल आणि यशाबद्दल तळहातावरील भाग्यरेषा काय सांगते, जाणून घ्या

या लोकांना घ्यावे लागते कठोर परिश्रम

हस्तरेषाशास्त्रानुसार, जर भाग्यरेषा जीवनरेषेपासून सुरू होऊन त्याच ठिकाणी संपत असेल, तर अशा लोकांना जीवनात यश आणि संपत्ती मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तुम्हाला जीवनात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पण तुम्ही तुमच्या कठोर परिश्रम आणि क्षमतेने आयुष्यात यश आणि संपत्ती मिळवू शकता. शिवाय, जर भाग्यरेषा मनगटाजवळ खूप खाली असलेल्या जीवनरेषेशी जोडलेली असेल, तर याचा अर्थ असा की व्यक्तीच्या आयुष्याचा सुरुवातीचा भाग त्याच्या पालकांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेवर आधारित असू शकतो.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान वाचा ‘ही’ कथा, अडकलेली कामे होतील पूर्ण

ही लोक होतात यशस्वी

असे मानले जाते की जर भाग्यरेषा मनगटापासून सुरू होऊन थेट त्याच्या स्थानापर्यंत म्हणजेच शनि क्षेत्रापर्यंत पोहोचली तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की, अशा लोकांना आयुष्यात खूप यश मिळेल. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील भाग्यरेषा चंद्राच्या क्षेत्रापासून उद्भवत असेल तर असे लोक इतरांच्या मदतीने किंवा प्रोत्साहनाने जीवनात मोठे यश मिळवू शकतात. या प्रकारची रेषा असलेले लोक राजकारणाच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात किंवा सामाजिक कार्यकर्ते देखील बनू शकतात.

या महिलांना मिळतात श्रीमंत जीवनसाथी

जर भाग्य रेषा सरळ असेल आणि चंद्राच्या क्षेत्रातून येणारी रेषा तिच्याशी जोडली गेली असेल तर अशा लोकांना स्त्री किंवा जीवनसाथीच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात नशीब आणि संपत्तीमध्ये यश मिळते. हस्तरेषाशास्त्रानुसार, जर तुमच्याकडे अशी रेषा असेल तर तुम्ही केवळ कोणाच्या तरी आधारावर किंवा मदतीवर अवलंबून राहू नये. त्याऐवजी कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर जीवनात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरीकडे, जर एखाद्या महिलेच्या हातातील चंद्र क्षेत्रापासून अशी रेषा भाग्यरेषेपर्यंत पोहोचली आणि त्यासोबत वरच्या दिशेने जाऊ लागली, तर ती सूचित करते की महिलेचा जीवनसाथी खूप श्रीमंत असेल.

Guru Parivartan: देवगुरु करणार राशीमध्ये परिवर्तन, या राशीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता

या लोकांना मिळू शकते सरकारी नोकरी

असे मानले जाते की, जर जीवनरेषेच्या मार्गावर कोणत्याही ठिकाणाहून एखादी फांदी निघून शनिऐवजी दुसऱ्या ग्रहाकडे गेली तर त्याचा परिणाम व्यक्तीच्या गुणांवर आणि भविष्यावर होतो. याचा अर्थ असा की ज्या ग्रहाच्या जवळ रेषा गेली आहे त्याच्या गुणांनुसार तुम्ही आयुष्यात पुढे जाल. हस्तरेषाशास्त्रानुसार, जर भाग्यरेषा शनिच्या ऐवजी गुरु क्षेत्रापर्यंत पोहोचली तर ती व्यक्ती खूप ज्ञानी असते आणि समाजात प्रतिष्ठा आणि आदर मिळवते. तसेच, हे लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने भविष्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये उच्च पदावर अधिकारी बनू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Palmistry bhagya rekha in hand meaning and future prediction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Aja Ekadashi: एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 
1

Aja Ekadashi: एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत
2

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Nakshatra Gochar: शुक्र ग्रहचे पुष्प नक्षत्रात करणार आपले संक्रमण, या राशींच्या लोकांना होणार लाभ
3

Nakshatra Gochar: शुक्र ग्रहचे पुष्प नक्षत्रात करणार आपले संक्रमण, या राशींच्या लोकांना होणार लाभ

Astro Tips: तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आहे का? नजर लागली असल्यास करा ‘हे’ उपाय
4

Astro Tips: तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही आहे का? नजर लागली असल्यास करा ‘हे’ उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

गौरी गणपतीच्या सणासाठी खरेदी करा ‘या’ डिझाईनच्या ठुशी, पारंपरिक दागिन्यांनी वाढेल सणांची शोभा

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.