• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • How India Celebrated First Independence Day Nrss

भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा करण्यात आला; जाणून घ्या इतिहास

आज देशभरात 78 वां स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. लोकांनी थाटामाटात आपला स्वातंत्र्यदिन अभिमानाने साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला आहे. देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा करण्यात आला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 15, 2024 | 01:04 PM
भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Independence Day 2024: आज देशभरात 78 वां स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. लोकांनी थाटामाटात आपला स्वातंत्र्यदिन अभिमानाने साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (15 ऑगस्ट) दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत ब्रिटीशांपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या 78 वर्षांचे निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रध्वज फडकावला आहे. देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

भारत हा ऐतिहासिक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का , की भारताने 15 ऑगस्ट 1947 रोजी पहिला स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला. ब्रिटीशांनी भारतावर जवळजवळ 150 वर्षे राज्य केले. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू,  आणि इतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले.

खरंतर, 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते. मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्नाह यांनी स्वतंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती. यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्नाह यांच्यात भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता. लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली होती. तथापि, भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी ही तारीख 15 ऑगस्ट 1947 पर्यंत वाढवली. भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये विभागले गेले.

हे देखील वाचा – भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला? जाणून घ्या यामागचे कारण

राष्ट्रध्वजाच्या रंगात बुडाले शहर 

15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीयांसाठी एक आनंदाचा प्रसंग होता.  ब्रिटीश राजवटीतून  मुक्त झाल्याने देशाचा उत्साह हवेत ओसंडून वाहत होता.  भारताचे पहिले पंतप्रधान होणारे नेहरू व भारताचे सर्वोच्च राजकीय नेते संविधान सभा सभागृहात जमले होते. सभागृहात जवाहरलाल नेहरूंनी ‘प्रयत्न विथ डेस्टिनी’ वर भाषण दिले होते. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने लोक दिल्लीत जमले होते. संपूर्ण शहर केशरी, पांढरा आणि हिरवा – राष्ट्रध्वजाचे रंगात बुडाले होते.

मध्यरात्री स्वातंत्र्य घोषित करण्यात आले

15 ऑगस्टच्या मध्यरात्रीच भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले होते. शंख वाजवून  पहाटेचा पारंपारिक घोषणा करण्यात आली.  संपूर्ण दिल्ली शहर केशरी, पांढरा आणि हिरवा या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगांनी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होते. प्राण्यांना देखील राष्ट्रीय रंगात रंगवले गेले होते. सर्वत्र विजयी प्रकाश पडला होता. सभागृहात उपस्थित नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राण गमावलेल्यां स्वातंत्र्यवीरासाठी दोन मिनिटे मौन पाळले गेले. 24 जानेवारी, 1950 पर्यंत जन गण मन हे अधिकृतपणे भारताचे राष्ट्रगीत नव्हते म्हणून, भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरमचे सादरीकरण संपूर्ण संसदेत करण्यात आले.

इंडिया गेटजवळील प्रिन्सेस पार्कमध्ये भारताचा तिरंगा प्रथम फडकवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी नेहरूंनी लाल किल्ल्यावर विओननुसार राष्ट्रध्वज फडकवला होता. अशा ऐतिहासिक दिवशी सर्वांनी आनंदी व्हावे अशी सरकारची इच्छा होती.यामुळे कैद्यांची सुटका करण्यात आली आणि सर्व फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती. एकही प्राणी मारला जाऊ नये म्हणून सर्व कत्तलखाने बंद करण्यात आले होते. भारत आता स्वतंत्र झाल्याची बातमी पसरताच लोक रस्त्यावर ढोलकीच्या तालावर नाचले होते.

Web Title: How india celebrated first independence day nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • 15 august
  • Independence Day

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nissan ची नवी SUV बाजारात आणणार ‘तुफान’, ऑक्टोबरमध्ये मोठी घोषणा; Creta Seltos ला आव्हान

Nissan ची नवी SUV बाजारात आणणार ‘तुफान’, ऑक्टोबरमध्ये मोठी घोषणा; Creta Seltos ला आव्हान

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिले आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिले आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

Dhule Crime : शाळेत बारावी फॉर्म भरताना मोठा वाद; पालकांकडून कर्मचाऱ्यावर हल्ला, २५ हजार रोकड लंपास; नेमकं काय घडलं?

Dhule Crime : शाळेत बारावी फॉर्म भरताना मोठा वाद; पालकांकडून कर्मचाऱ्यावर हल्ला, २५ हजार रोकड लंपास; नेमकं काय घडलं?

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

30 सप्टेंबरला होतोय बुधादित्य योग, महागौरीच्या कृपेचा लाभ मेष-तुळेसह 5 राशींना, पैसा पाण्यासारखा वाहणार

30 सप्टेंबरला होतोय बुधादित्य योग, महागौरीच्या कृपेचा लाभ मेष-तुळेसह 5 राशींना, पैसा पाण्यासारखा वाहणार

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.